बेळगाव : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला राज्य कारभार कसा चालावा हे समजण्यासाठी भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला व फाजल अली कमिशनची नियुक्ती करण्यात आली. त्या कमिशनने भाषावार प्रांतरचनेचा अहवाल दिनांक १६ जानेवारी १९५६ला जाहीर केला. त्या अहवालात बेळगांव, कारवार, सुपा, हल्याळ, खानापूर, निपाणी, बीदर, भालकी, संतपूर हा …
Read More »Recent Posts
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांचे निधन
बेळगाव : पाचहून अधिक दशके बेळगावच्या पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ पत्रकार प्रशांत तुकाराम बर्डे यांचे रविवार दि. 14 जानेवारी रोजी नेहरू नगर येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. निधन समयी ते 70 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक भाऊ, सहा बहिणी, पुतणे आणि नातेवाईक असा …
Read More »जय जय स्वामी समर्थ गजरात स्वामींच्या पालखी आणि पादुकांचे पुजन
बेळगाव : अक्कलकोटहून निघालेल्या आणि काल बेळगावात आगमन झालेल्या स्वामी समर्थांच्या पालखीचे काल शनिवारी सायंकाळी महाद्वार रोड येथील श्री स्वामी समर्थ आराधना केंद्राच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.सवाद्य निघालेल्या पालखी मिरवणुकीत बसवाणी बँड, ढोल पथक, जुना भाजी मार्केट व ज्योती नगर कंग्राळी येथील भजनी मंडळे सहभागी झाली होती. संपूर्ण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta