खानापूर : सध्या भात मळणीचे हंगाम सुरू असून मळणी झाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतातच आपलं भात दलालाना विकत असतात, परंतु कापोली येथे एका शेतवडीत शेतकऱ्यांचे भात खरेदीसाठी आलेल्या दलालावर शेतकऱ्यांना संशय आल्याने त्याची तपासणी केली असता त्याच्या खिशात वजन काटा हाताळण्याचे रिमोट कंट्रोल मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. भात …
Read More »Recent Posts
ट्रेकसाठी जंगलात गेलेल्या 9 विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका!
खानापूर : ट्रेकसाठी गेलेल्या 9 विद्यार्थ्यांची गोवा आणि कर्नाटक वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 24 तासाच्या अथक परिश्रमानंतर विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली. याबाबत मिळालेली माहिती की, गोवा-कर्नाटक सीमेवरील पारवाड गावाच्या हद्दीतील घनदाट जंगलातील जावनी धबधबा पाहण्यासाठी बेळगावमधील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील 9 विद्यार्थी शुक्रवारी दुपारी चार दुचाकींवरून गेले होते. पारवाड गावापासून …
Read More »उडुपी खून प्रकरणः मारेकरी चौगुलेचा जामीन अर्ज फेटाळला
उडुपी : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या उडुपी जिल्ह्यातील नेझर येथे एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण चौगुले याने दाखल केलेला जामीन अर्ज उडुपी दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी चौगुले आधीच न्यायालयीन कोठडीत असून त्याने १४ डिसेंबर रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta