बेळगाव : भारतीय नागरिकांनी सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष यासह राज्यघटनेतील सर्व आकांक्षा तरुण पिढीने दैनंदिन जीवनात अंमलात आणल्या तर देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे, असे प्रतिपादन शासनाच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी व्यक्त केले. कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने सुवर्णसौध सभागृहात आज बुधवारी भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या ६७ …
Read More »Recent Posts
विरोधकांच हट्ट; उत्तर कर्नाटकातील जनतेशी द्रोह
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची टीका बेळगाव : हिवाळी अधिवेशन विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सरकार सक्षम आहे. या अधिवेशनात विविध प्रश्नांसह उत्तर कर्नाटकातील समस्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय सर्व सहमतीने घेण्यात आला आहे. दरम्यान विरोधी पक्ष अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजाचा वेळ वाया घालवत आहेत. जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्या ऐवजी विरोधी पक्ष …
Read More »बेंगळूर नको, बेळगाव आणि उत्तर कर्नाटकावर चर्चा करा
लक्ष्मण सवदींची विधानसभेत मागणी बेळगाव : सोमवार दिनांक 4 डिसेंबरपासून बेळगावच्या सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील समस्यांना वाचा फुटेल अशी आशा जनतेमधून व्यक्त केली जात असताना, दोन दिवसांच्या कामकाजात उत्तर कर्नाटक बेळगावमधील प्रश्नांवर कुठेही वाच्यता झालेली नाही. त्यातच गेल्या दोन दिवसात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta