राजू पोवार ; यादगिरी येथे जनजागृती बैठक निपाणी (वार्ता) : यादगिरी, रायचूर, विजापूर, बागलकोट जिल्ह्यामध्ये उस, सोयाबीन आणि कापसाचे मोठे उत्पादन घेतले जाते. पण दरवर्षी या शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात वरील पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, या …
Read More »Recent Posts
साहित्य संमेलनातून माणसे जपण्याचे काम
ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील : कारदगा येथे मराठी साहित्य संमेलन निपाणी (वार्ता) : मोबाईलच्या आक्रमणामुळे साहित्य, भाषा, माणसं, संवाद एकमेकांपासून दूर जात आहे. त्यामुळे साहित्य संमेलने माणसे जपण्याचे काम करत आहे. समाजाचा विकृत चेहरा बदलण्याची ताकद साहित्यामध्ये आहे. सकारात्मक साहित्याची निर्मिती होऊन समाज परिवर्तन करण्याचे काम नव्यापिढीसमोर उभे …
Read More »मौजे मत्तीवडे येथे ऊस दर आणि मोर्चाबाबत जनजागृती
रयत संघटनेचे राजू पोवार यांचे मार्गदर्शन कोगनोळी : कर्नाटक सीमाभागासह महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 3 हजार रुपयांपर्यंत दर जाहीर करुन ऊसतोड सुरु केली आहे. हा दर रयत संघटनेसह शेतकऱ्यांना अमान्य आहे. गत हंगामातील ५०० रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून ५ हजार ५०० रुपये द्यावा अशी मागणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta