खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील गटारीचे दुषित पाणी मलप्रभा नदी घाटावरील ड्रेनेज पाईप फुटून नदीच्या पाण्यात मिसळत आहे. याचा परिणाम शहरावासीयाच्या आरोग्याला तसेच मलप्रभा नदीवर येणाऱ्या भाविकांना स्नान केल्याने त्रास होत आहे. या शिवाय गटारीचे दुषित पाणी मलप्रभा नदीत मिसळत असल्याने कुप्पटगिरी, जळगे, करंबळ, पारिश्वाडसह बैलहोंगल तालुक्यातील गावाना या …
Read More »Recent Posts
नवहिंद दिनदर्शिका प्रकाशन समारंभ संपन्न
बेळगाव : सर्वसामान्य जनतेला वेळेत पत पुरवठा करुन त्याचे जीवनमान उचवणारी सहकारात वेगळे स्थान निर्माण करणारी संस्था म्हणजे नवहिंद सोसायटी, असे गौरवोदगार नवहिंद को ऑप. क्रेडिट सोसायटी लि, येळ्ळूर आतरराज्य या संस्थेतर्फे सन 2023 सालासाठी मुद्रित केलेली दिनदर्शिका प्रकाशन करताना दि. बेळगाव पायोनियर अर्बन को ऑप. बॅंकेचे चेअरमन मा. …
Read More »सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शाहांच्या सासूरवाडीला बसत आहेत; संजय राऊत
मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकात दोन्ही भाजपचे सरकार आहे, त्यामुळे सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मधस्थी करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीत असून अमित शहांच्या उपस्थितीत बैठक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta