खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या विद्यानगर येथील विकासकामाकडे नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विद्यानगरतील नागरिकांतून कमालीची नाराजी पसरली आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर शहराचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे नविन वसाहतीही वाढल्या आहेत. मात्र नगरपंचायतीकडून विकासाचा पत्ताच नाही. विद्यानगर हे बसस्थानकापासून जवळ आहे. शिवाय मलप्रभा क्रीडांगण, बीईओ कार्यालय, …
Read More »Recent Posts
‘भ्रष्टाचार संपवण्यासाठीच तृणमूल गोव्यात’
सांत आंद्रेचा रखडलेला विकास मार्गी लावणार, जगदीश भोबेंचा दावा पणजी :गोव्यात माजलेला भ्रष्टाचार संपवून भ्रष्ट भाजप सरकारला घरी पाठवण्यासाठीच तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात आला आहे. काँग्रेसचे दहा आमदार खरेदी करण्याची कृती हाही एक मोठा भ्रष्टाचार आहे. भ्रष्ट सरकारला घरी पाठवण्याचा सांत आंद्रेतून आम्ही श्रीगणेशा केला आहे, असा दावा करून …
Read More »भाजपने कधीच जाती-धर्माचे राजकारण केले नाही: जे. पी. नड्डा
जे. पी. नड्डा: दामोदर नाईक यांना निवडून देण्याचे आवाहन फातोर्डा: देशाचा सर्वव्यापी विकास भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. गोव्यात दहा वर्षे आणि केंद्रात सात वर्षे भाजपाचे सरकार सत्तेवर असल्यामुळे देशाचा आणि गोव्याचाही सर्वांगीण विकास झाला. हा बहुमोल सर्वव्यापी सर्वांगीण विकास पुढेही सुरू राहावा, यासाठी गोव्यात पुन्हा एकदा भाजपला साथ देऊन फातोर्डा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta