बेळगाव : राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉन संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. परिस्थिती बिघडू नये यासाठी सरकारने १५ दिवसांच्या कालावधीत वीकेंड कर्फ्यूसह अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. संपूर्ण लॉकडाऊन रोखणे हा त्यामागचा हेतू आहे. अशी माहिती मंत्री अश्वथ नारायण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. बेळगाव दौऱ्यावर आलेले मंत्री अश्वथ नारायण पुढे …
Read More »Recent Posts
पन्नास वर्षानंतर पुन्हा भरला ‘त्यांचा’ वर्ग
जांबोटी विद्यालयात सन 1971च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा खानापूर : शाळेची घंटा वाजली, प्रार्थना -राष्ट्रगीत झाले. फक्कड पांढरे झालेले केस तर कुणाचे टक्कल पडून विमानतळ झालेले, नजर अंधुक झाल्याने बहुतेकांच्या डोळ्यावर चष्मा, तर कुणी तब्येतीला जपत मंद चालीने वर्गात प्रवेश करत. असे वयाच्या पासष्ट सत्तरीकडे झुकलेले विद्यार्थी वर्गात बसले. वयाची पंचाण्णव पार …
Read More »स्मशानभूमीसाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन
बेळगाव (वार्ता) : कणबर्गी गावातील परिशिष्ट जातीच्या लोकांना स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करावी, अशी मागणी संबंधित ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि माजी नगरसेवक संजय सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली कणबर्गी येथील परिशिष्ट जातीच्या नागरिकांनी आज जिल्हाधिकार्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. बेळगाव तालुक्यातील महानगरपालिकेच्या व्याप्ती येणार्या कणबर्गी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta