Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

खानापूरकरांनी अनुभवला रिंगण सोहळा!

  खानापूर (तानाजी गोरल) : रवळनाथ मंदिर खानापूर येथे सालाबाद प्रमाणे संत ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. शनिवारी दि. 17 पासून संत ज्ञानेश्वर चालू आहे. या सात दिवसांमध्ये विविध धार्मिक आणि पंढरपूर येथून नामवंत कीर्तनकार व प्रवचन सांगणारे वारकरी महाराज आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज खानापूर शहरातून …

Read More »

युवा नेते उत्तम पाटील यांचा शनिवारी सत्कार सोहळा

नगरसेवक विलास गाडीवड्डर : शिवप्रताप प्रदर्शनापूर्वीचा थरार निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उत्तम पाटील व युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती इतर काळात सर्वसामान्यांना मदतीचा हा दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुणे येथील …

Read More »

खानापूरातील वाढत्या चोऱ्या थांबविण्यासाठी डीवायएसपींकडून जनजागृती

खानापूर : गेल्या पंधरा दिवसापासून खानापूर तालुक्यातील विविध भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गावाबाहेरील लोकवस्ती कमी असलेली घरे चोरट्यांनी लक्ष केली असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस खात्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून खानापूर तालुक्यात स्वतः डीवायएसपी शिवानंद कटगी खेडोखेडी जाऊन जनजागृती करीत आहेत. घरामध्ये किमती वस्तू, दागिने …

Read More »

इदलहोंड-गर्लगुंजी रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी; बांधकाम खात्याला निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या इदलहोंड गर्लगुंजी या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पावसाळ्यात रस्त्यावर चरी पडून दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील इदलहोंड, गर्लगुंजी, निडगल, सिंगीनकोप, अंकले, तोपिनकट्टी, निट्टूर आदी गावच्या प्रवाशांना तसेच वाहन चालकाना प्रवास करणे कठीण होत आहे. तेव्हा रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी, अशा मागणीचे …

Read More »

सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतली मुस्लीम नेत्यांची भेट!

  नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत मशिदीला भेट देत मुस्लीम नेत्यांची भेट घेतली. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. मोहन भागवत यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे उमर अहमद इलयासी यांची भेट घेतली. बंद दाराआडची ही बैठक जळवपास एक तास चालली. या भेटीबाबत बोलताना उमर इलयासी …

Read More »

मराठा समाजाच्या विकासासाठी किरण जाधव यांनी दिला एक नारा “एक मराठा सुशिक्षित मराठा”

  बेळगाव : मराठा समाजाचे नेते व भाजप कर्नाटक राज्य सचिव श्री. किरण जाधव यांनी कर्नाटक मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे यांच्यासोबत सदिच्छा भेट घेतली आणि समाजाच्या विकासासाठी पुढील ध्येयधोरणे व समाजाच्या उन्नतीसाठी नवनवीन योजनांवर चर्चा झाली व मराठा समाज स्वावलंबी कसा बनवावा, मराठा समाजाच्या युवकांना …

Read More »

‘लव जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश नको!

  जे हिंदु धर्मातील रूढी, परंपरा आणि देवीदेवता यांना मानत नाहीत, उलट आमच्या देवीदेवतांना घृणास्पद नजरेने पाहतात. त्यांचे मौलाना नवरात्रीत मुसलमानांना प्रवेश हवा, याच्या बाता करतात. नवरात्रीत गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश नको; कारण नवरात्रीत गरबा उत्सवात हिंदु मुलींना फूस लावून ‘लव जिहाद’च्या अनेक घटना भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर घडल्या …

Read More »

कुन्नुर येथे उद्यापासून सद्गुरु परमहंस स्वामीनाथ महाराजांचा शतक महोत्सवी पुण्यतिथी सोहळा

  चार दिवस विविध कार्यक्रम : विविध साधू संतांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : कुन्नुर येथील सद्गुरु स्वामीनाथ महाराजांचा शतक महोत्सवी पुण्यतिथी उत्सव शुक्रवार (ता. 23) ते सोमवार (ता. 26) अखेर होणार आहे. त्यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यावेळी अनेक साधुसंतांची उपस्थिती राहणार आहे. शुक्रवारी (ता. 23) …

Read More »

बबन जमादार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

  कोगनोळी : मानकापूर तालुका निपाणी येथील पत्रकार बबन अण्णासो जमादार यांना दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशन यांच्यावतीने आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. बबन जमादार यांनी आपल्या हलाक्याच्या परिस्थितीत देखील समाजकार्याची जोड दिली आहे. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट समाजसेवक …

Read More »

नवरात्र उत्सवातून युवकांनी समानतेची गुढी उभारावी : मोहनराव मोरे

  बेळगाव : आपल्या भारतीय संस्कृतीत सणासुदीला अधिक महत्त्व आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर नवरात्र उत्सव सुरु होत आहे. दुर्गादेवी शक्तिची माता आहे. युवकांनी एकत्र येऊन समानतेचा संदेश द्यावा. युवाशक्ती हीच खरी देशाची संपत्ती आहे, असे मौलिक विचार मोहनराव मोरे (माजी जि. पं. सदस्य) यांनी कावळेवाडी गावातील नवरात्रोत्सव मंडळच्या आयोजित केलेल्या बैठकीत …

Read More »