Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

गर्लगुंजीच्या सुपुत्राचा इंटरनॅशनल माॅडेलिंग स्पर्धेत सहभाग

  गर्लगुंजीचा सुपूत्र सध्या गोव्यात राहणारा नेहल तुकाराम पाटील याचे इंटरनॅशनल माॅडेलिंग स्पर्धेत सहभाग खानापूर (प्रतिनिधी) : मुळचा गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचा सुपूत्र सध्या गोवा येथील पोलिस खात्याचे अधिकारी तुकाराम पाटील यांचे चिरंजीव नेहल तुकाराम पाटील याने गेल्या महिन्यात चेन्नई तामिळनाडू येथे झालेल्या मी. इडिया स्पर्धेत लुक ऑफ द इअर …

Read More »

निलावडे ग्रा. पं. च्या रोजगार हमी योजनेतून जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी चर खोदण्याचे काम

  खानापूर (प्रतिनिधी) : निलावडे (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत वनखात्याच्या हद्दीपासून जंगली प्राण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी चर खोदण्याचे काम रोजगार हमी योजनेतून करण्यात आले आहे. वनखात्याच्या हद्दीपासून दीड मीटर खोली, तळ एक मीटर रुंद अशा पद्धतीने चर मारण्यात आली. यावेळी निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी …

Read More »

दड्डी येथील बंधाऱ्याची दुरावस्था

  बेळगाव : दड्डी येथील बंधाऱ्याची दुरावस्था झाली आहे. बंधारा पूर्णपणे खचला असून प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यमकनमर्डी मतदारसंघातील दड्डी येथील नदीवर 2005 साली बंधारा बांधण्यात आला होता. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे सदर बंधारा अल्पावधीतच मोडकळीस आला आहे. या बांधऱ्यावरून हेमरस साखर कारखान्याला ऊसाची वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर …

Read More »

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बेळगावात अभिवादन

  बेळगाव : सीमाभागातील मराठी माणसाचे भक्कम आधारस्तंभ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज बेळगावात विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांनी सीमावासियांना दिलेल्या भक्कम आधाराचे स्मरण करत कृतज्ञता व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन. आजच्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 …

Read More »

बेळगावहून रत्नागिरीला जाणाऱ्या बसला अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

  कोल्हापूर : बेळगावहून रत्नागिरीला जाणाऱ्या बसला अपघात होऊन भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. केए 22 एफ 2065 क्रमांकाची बस कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यान जाधववाडी येथे खड्ड्यात पडून बसला आग लागली. बसमध्ये 13 प्रवासी प्रवास करत होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. पादचाऱ्याला …

Read More »

शारदोत्सव महिला सोसायटी आयोजित आनंदमेळावा फूड फेस्टिव्हलची मुहूर्तमेढ थाटात

  बेळगाव : दि. १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या शारदोत्सव महिला सोसायटी आयोजित आनंदमेळावा फूड फेस्टिव्हलचा मुहूर्तमेढ कार्यक्रम थाटात संपन्न झाला. यावेळी कर्नाटक राज्य भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव, शारदोत्सव महिला सोसायटी अध्यक्षा श्रीमती अरुणा नाईक, उपाध्यक्षा डॉ. अंजली जोशी, श्रीमती शोभा डोंगरे, कार्यवाह श्रीमती सुखद देशपांडे, श्रीमती …

Read More »

स्मृतिदिनी वाहण्यात आली बाळासाहेबांना आदरांजली

  मशाल धगधगती ठेवण्याचे करण्यात आले शिवसैनिकांना आवाहन बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग) यांच्यावतीने शिवसेनाप्रमुख माननीय कै. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन गांभीर्याने आचरण्यात आला. शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख हणमंत मजुकर यांनी, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी दीप प्रज्वलित केला. महाराष्ट्र एकीकरण शहर समितीचे …

Read More »

राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही : उद्धव ठाकरे

  मुंबई : “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी आदरच आहे,” असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. तसंच बुलढाण्यातील …

Read More »

राष्ट्रीय पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून पालिका कर्मचाऱ्यांना त्रास!

  बेळगाव : राष्ट्रीय पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक व राजकीय नेत्यांच्या त्रासापासून मुक्त करण्याची मागणी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. महापालिकेच्या महसूल, आरोग्य, व बांधकाम विभागाचे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक स्थायी समिती सभागृहात झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला. नूतन नगरसेवक व राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडून त्रास …

Read More »

वीर सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या

  संजय राऊत यांची मागणी मुंबई : वीर सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या, ही शिवसेनेची मागणी असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. गेल्या 15 वर्षापासून आम्ही ही मागणी करत आहोत. पण त्यांना भारतरत्न का दिला जात नाही? असा सवालही राऊतांनी सरकारला केला. सावरकर आणि बाळासाहेब …

Read More »