Thursday , September 19 2024
Breaking News

Belgaum Varta

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी …

Read More »

कित्तूर ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी 50 कोटी

10 कोटीच्या कृती आराखड्यास मंजूरी : 46 वारसा स्थळांच्या विकासास मान्यता बंगळूरू : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मंगळवारी नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या स्मरणार्थ 46 वारसा स्थळांच्या विकासास मान्यता दिली. 223 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखालील केम्पेगौडा विकास मंडळाच्या आढावा बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी …

Read More »

हलकर्णीच्या युवकाचा गोवा येथे समुद्रात बुडून मृत्यू

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नोकरीच्या निमित्ताने (हलकर्णी ता. गडहिंग्लज) येथील गोव्यात असणाऱ्या तरुणाचा रविवारी दि. ४ रोजी सायंकाळी समुद्रात बुडून मृत्यू झाला. अनवश शौकत ताशिलदार (वय २३) असे या मृत तरुणाचे नाव आहे.अनवश गेल्या तीन वर्षापासून गोवा येथील एका कंपनीत नोकरीस होता.रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने तो व त्यांचे दोन …

Read More »

तेऊरवाडी येथे अडीच लाखाच्या गोवा बनावटीच्या मद्यासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने कोवाड- नेसरी मार्गावर तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील नवीन वसाहतीजवळ कारवाई करत २ लाख ४४ हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. यावेळी एक चारचाकी, मोबाईल असा सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.यावेळी कारवाई होईल या भितीने वाहन चालकांने …

Read More »

आगामी निवडणुकीसाठी समितीच्या सर्व गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढविणे गरजेचे

खानापूर (प्रतिनिधी) : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी समितीची स्थापना झाली आहे. या भागातील आपली मराठी अस्मिता दाखवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मराठी माणसाने आजपर्यंत काम केलेले आहे. समितीत अनेक वेळा गटबाजी झाली असली तरी जि. पं. व ता. पं. निवडणूकीत सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली आहे. हाआजपर्यंतचा इतिहास आहे. आगामी जिल्हा …

Read More »

खानापूर घोडे गल्लीत कामाचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील वार्ड ६ मधील घोडे गल्लीत सीसी गटारीच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.यावेळी नगरसेविका मिनाक्षी प्रकाश बैलूरकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, स्थायी समिती अध्यक्ष लक्ष्मण मादार, नगरसेविका मेघा कुंदरगी, शोभा गावडे, डाॅ. सी. जी. पाटील, चंदू कुंभार, …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या 21000 वृक्ष लागवड संकल्पास सुरुवात

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या 21000 वृक्ष लागवड संकल्प उपक्रमात सहभाग दर्शवण्यासाठी ब.कुडची विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पुढाकार घेवून युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष लागवड उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.सीमाभागातील प्रत्येक गावाने आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन ठिकठिकाणी झाडे लावावी आणि आपल्या बेळगावला जे गरिबांचे महाबळेश्वर …

Read More »

छत्र हरवलेल्या ‘त्या’ पोरक्या मुलांना मदतीचा हात…

अचानक होत्याच नव्हतं झाल्याने भविष्यासाठी हवाय आधार चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : ‘होत्याच नव्हतं होणं’ म्हणजे काय..? आणि अचानक डोक्यावरच छत्र हरवून पोरकं होणं कसं असत हे तडशीनहाळ येथील दोन लहान भावंड अनुभवत आहेत. लहानपणीच आई सोडून गेली. तर आजोबांचा कोरोनामुळे बळी गेला. हे संकट कमी की काय म्हणून वडिलांचे निधन …

Read More »

सेवानिवृत्तीनिमित्त ग्रंथतुला करून अनोख्या पद्धतीने मुख्याध्यापिकेचा निरोप समारंभ…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : मुख्याध्यापिकेच्या सेवनिवृत्तीनिमित्त ग्रंथतुला करून बालसाहित्य व शालेय पुस्तके भेट देत अनोख्या पद्धतीने निरोप समारंभ दाटे (ता.चंंदगड) केंद्रशाळेत पार पडला. मुख्याध्यापिका मंगल भोसले यांचा मुलगा अवधूत भोसले व कन्या दिपीका भोसले यांनी हे अभिनव पाऊल उचलत शालेय साहित्य संपदेस सहकार्य केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व नियमांचे पालन …

Read More »

शिवारातील रस्ता योजना शेतकऱ्यांच्या हिताची : आमदार अनिल बेनके

बेळगाव : शेतीमधील दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषि क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे. शेतमाल बाजारात पोहोचविण्याकरीता तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज आहे, असे शेतरस्ते हे रस्ते योजनांमध्ये येत नसल्याने विविध स्त्रोतांमधून निधीच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत आहेत.. यावर मात करून शेतकऱ्यांना शेतात वाहतुकीसाठी योग्य …

Read More »