Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

कॅपिटल वनतर्फे एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेचे आयोजन

  बेळगाव : अनसुरकर गल्ली बेळगांव येथील ‘कॅपिटल वन’ या संस्थेच्या वतीने शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत एस.एस.एल.सी. च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. संस्था गेली 12 वर्षे या व्याख्यानमालेचे आयोजन बेळगांव शहरातील विध्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या समृध्द अशा विध्यार्थ्यांसाठी, आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या म्हणजेच काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी कशी करावी, अशा दोन स्वतंत्र …

Read More »

अधिवेशनासाठी आलेल्या सरकारी वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक

    बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी बेंगळूरहून बेळगावमध्ये दाखल झालेल्या कर्नाटक राज्य कृषी ग्रामीण विकास बँकेच्या मालकीच्या वाहनावर सुवर्ण विधानसौध समोर काही अज्ञातांनी दगडफेक केली. बुधवारी सायंकाळी हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. यावेळी वाहन चालकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना …

Read More »

प्रगतिशील लेखक संघाची शुक्रवारी बैठक

  बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाची साप्ताहिक बैठक शुक्रवार दि. 16 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बोलाविण्यात आली आहे. कोबाड गांधी यांच्या सध्या चर्चेत असलेल्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकावर प्रा. आनंद मेणसे बोलणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह कॄष्णा शहापूरकर यांनी केले आहे. हा कार्यक्रम गिरीश कॉम्प्लेक्स, कार पार्किंग, …

Read More »

सुरेंद्र अनगोळकर यांना ‘गाडगेबाबा गौरव पुरस्कार’ जाहीर

  बेळगाव : उत्कृष्ट समाजकार्याबद्दल दरवर्षी श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त मराठा रजक समाज बेळगावतर्फे दिला जाणारा ‘गाडगेबाबा गौरव पुरस्कार’ यंदा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे संस्थापक -अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांना जाहीर झाला आहे. मराठा रजक समाज बेळगावतर्फे दरवर्षी गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त सामाजिक कार्यकर्त्याचा त्यांनी केलेल्या सामाजिक …

Read More »

महाराष्ट्र – कर्नाटक राज्यात सौहार्द राखण्यासाठी मंत्र्यांची समिती स्थापन करण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची सूचना : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

  बेंगळुरू : केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमावादाचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची सूचना केली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये सौहार्द राखण्यासाठी प्रत्येकी तीन मंत्र्यांची नियुक्ती करण्याची सूचना देखील केल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. ते आज नवी दिल्लीत माध्यमांना उत्तर देत होते. केंद्रीय गृहमंत्री, कर्नाटक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यात आज बैठक …

Read More »

‘बनावट ट्विटर अकाऊंट’चा अमित शहांना संशय : अजित पवार

  मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळला असताना बुधवारी संध्याकाळी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना बनावट ट्विटर अकाऊंटवरून झालेल्या ट्वीट्समुळे तणाव वाढण्यास हातभार लागल्याचा संशय अमित शाह …

Read More »

सौंदलगा हायस्कूलमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

  सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद रावजी पवार साहेब यांच्या रयत मधील पन्नास वर्षाच्या कारकिर्दीबद्दल कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात स्कूल कमिटीचे चेअरमन रघुनाथ चौगुले हे अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमात …

Read More »

पुस्तकांना बोलतं करणारे दशरथ पाटील; ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद..!

जर पुस्तके बोलू लागली तर.. त्यांना कुणी बोलतं केलं तर.. हा शालेय निबंधाचा विषय अजिबात नाही. कसं शक्य आहे ते? होय, या प्रश्नाचे उत्तरही शक्य आहे. आजरा तालुक्यातील हातिवडे सारख्या गावातील दशरथ पाटील यांनी आपला आवाज मराठी साहित्याला दिला अन् चक्क पुस्तकं हजारो कानांपर्यंत बोलती झालीत. ही किमया पाटीलसरांच्या प्रभावी …

Read More »

महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यापासून रोखलं नाही, मीच त्यांना आमंत्रण देणार

  बसवराज बोम्मई यांची अमित शाह यांना माहिती नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यासाठी बंदी नाही, पण त्यावेळी परिस्थितीचा फायदा घेऊन सीमाभागात गडबड करण्याचा काहींचा डाव असल्याची माहिती आमच्याकडे होती, त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या मंत्र्यांना रोखलं अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे. …

Read More »

सीमावादावर चर्चा करण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती; अमित शाह यांचे दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश

  नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, कोणताही दावा करु नये असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तसेच दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा मंत्र्यांची एक समिती तयार करावी आणि सीमावादावर चर्चा करावी …

Read More »