Tuesday , September 17 2024
Breaking News

Belgaum Varta

कपिलेश्वर मंदिर भाविकांसाठी झाले खुले!

बेळगाव : कोरोना संकट आटोक्यात आल्याने राज्य सरकारने अनलॉक ३.० जारी करत अनेक निर्बंध उठवले आहे. त्यानुसार बेळगावातील ‘दक्षिण काशी‘ म्हणून ओळखले जाणारे कपिलेश्वर मंदिर सोमवारपासून भाविकांसाठी खुले केले आहे. दुकाने, व्यापारी आस्थापनांना रात्री ९ वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी देतानाच सरकारने भाविकांना दर्शनासाठी मंदिरेही खुली केली आहेत. त्यानुसार कोविड मार्गसूचीचे पालन …

Read More »

बाबा धबधबा ठरला पर्यटकांच्या पसंतीला…

बेजबाबदार पर्यटकांकडून होतीये नासधूस चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारगडपासून अगदी ठराविक अंतरावर असणाऱ्या बाबा धबधब्याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. या ठिकाणी कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यांतील पर्यटकांची ये-जा होत असून दिवसेंदिवस बाबा धबधब्याला गर्दी होताना दिसत आहे. निसर्गाचे नाविन्यपूर्ण सौदर्य व …

Read More »

जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे डॉक्टर डे साजरा

बेळगाव : जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे डॉक्टर्स डे निमित्त शहरातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सविता कद्दु होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील उपस्थित होते.प्रथम कोरोनामुळे प्राण गमावलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ईशस्तवन डॉक्टर मरियम तेबला यांनी सादर केले.फाऊंडेशनच्या अध्यक्षा माधुरी जाधव- पाटील …

Read More »

३१ जुलै २०२१ पर्यंत ‘एमपीएससी’च्‍या सर्व रिक्‍त जागा भरणार : अजित पवार

मुंबई : राज्‍य सरकार ३१ जुलै २०२१पर्यंत ‘एमपीएससी’च्‍या सर्व रिक्‍त जागा भरणारा आहे, अशी घोषणा उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्‍या कामकाजाच्‍या सुरुवातीलाच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) लेखी परीक्षा उत्तीर्ण होवूनही दोन वर्ष पदे न भरल्‍याने विद्यार्थी स्वप्निल लोणकर याने काल आत्‍महत्‍या …

Read More »

यंदाही जांबरे प्रकल्पावरील वीज निर्मितीची प्रतिक्षाच…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : जांबरे मध्यम प्रकल्पावर बीओटी तत्वावर वीज निर्मिती प्रकल्पाचे काम गेल्या वर्षभरापासून प्रगतीपथावर असून या पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप पूर्ण झालेले नाही.  हा वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण होईल,असे पत्र लघुपाटबंधारे बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी अडकूर येथील संदीप अर्दाळकर यांना गेल्या ऑक्टोबर महिन्यात पाठविले …

Read More »

लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने कोविड-19 लसीकरण कार्यक्रम संपन्न

बेळगाव : बेळगावातील कोरोना विषाणूचा गणेशोत्सवात सामना करण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. जास्तीत जास्त मूर्तिकारानी लसीकरण करावं यासाठी प्रयत्न केले जात आहे. लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ यांच्यातर्फे शनिवारी सकाळी 10 वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक येथील समादेवी मंगल कार्यालयात गणेश मूर्तिकार व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबिय सदस्यांसाठी कोविड-19 लसीकरण …

Read More »

शेवटी गावकऱ्यांनीच पर्याय शोधला…….!!

खानापूर : घोटगाळी ग्राम पंचायत परिसरातून घोटगाळी ते शिवठाण, कोडगई, शेंदोळी केएच, शेंदोळी बीएच व इतर गावांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. आणि याच रस्त्याला एक लहानशी नदी वाहाते पावसामध्ये जाण्या-येण्यासाठी वाट सुस्थितीत नसते, प्रवाश्याना जवळजवळ तीस किलो मीटर पल्ला गाठून घोटगाळीला यावे लागते. पावसाच्या अतिवृष्टीमुळे पायी चालत येणाऱ्या प्रवाशांसाठी पण …

Read More »

पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी

शहापूर विभाग मध्यवर्ती श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बैठक संपन्न बेळगाव : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी शहापूर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. शहापूर येथील बॅ. नाथ पै चौकातील श्रीसाई गणेश सोसायटीच्या सभागृहात ही बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी महामंडळाचे …

Read More »

मंगळवारी खानापूरात म. ए. समितीची बैठक

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक मंगळवारी दि. ६ रोजी दुपारी २ वाजता येथील शिवस्मारकातील कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृहात बोलविण्यात आली आहे.बैठकीत येणाऱ्या जिल्हा पंचायत तसेच तालुका पंचायत निवडणुकीसंदर्भात तसेच इतर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील आजी, माजी प्रतिनिधीनी, समितीच्या …

Read More »

साहित्य संमेलनातून सामाजिक समता, बधुता व न्याय मिळावा – रामदास आठवले

साहित्य संमेलन हे उपेक्षितांना जगण्याचं बळ देतं– संमेलनाध्यक्ष अमोल बागुल शरद गोरे यांचे कार्य प्रेरणादायी असून साहित्य क्षेत्रातून विधान परिषदेचे सदस्य म्हणून आमदार पद मिळालं पाहिजे– महादेव जानकर सीमाभागात मराठीची गळचेपी थांबवावी – सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले. पुणे (रवी पाटील) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 3 रे …

Read More »