Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

केवायसी नसल्यास गॅस कनेक्शन बंद

  वितरक गजेंद्र तारळे यांची माहिती निपाणी (वार्ता) : गॅस कनेक्शन धारकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र केवायसीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. अनेकांची केवायसी रखडल्याने डाटा अपडेट करताना अडचणी येत आहेत. केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन आणि सबसिडी बंद होणार‌ असल्याची माहिती येथील गॅस वितरक गजेंद्र तारळे यांनी …

Read More »

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक खटल्यात 19 जणांवर आरोप निश्चित

  बेळगाव : येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला अमानुष मारहाण करून सात खटले दाखल करण्यात आले. त्यापैकी एका खटल्यातील 19 आरोपींवर तब्बल 9 वर्षानंतर आज सोमवारी आरोप निश्चित (चार्ज फ्रेम) करण्यात आले आहे. येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक प्रकरणातील एका खटल्याची आज सोमवारी सुनावणी …

Read More »

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करावी : आ. लक्ष्मण सवदी

  अथणी : माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी या मतदारसंघातील पारंपरिक मतांची माहिती घ्यावी. निवडणुकीत त्यांच्या चुकीमुळे उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यानी पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करावी असा पलटवार माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सतीश जारकीहोळी यांच्यावर केला. अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या लोकसभा …

Read More »

मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी अभिजीत केळकर यांच्याकडून सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेला मदत

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव या शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदावर कार्यरत असलेले श्री. अभिजीत केळकर यांनी मराठी विद्यानिकेतनच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेला 50 हजार रुपयाची देणगी दिली.. अभिजीत केळकर हे सन 2005-06 यावर्षी शाळेचे माजी विद्यार्थी होते. हुषार, अभ्यासू, प्रामाणिक विद्यार्थी …

Read More »

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोल्हापूरातून पाठिंबा

  आरक्षण 16 टक्के आणि ओबीसीमधूनच घेण्याचा निर्धार कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयरेच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज (10 जून) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून सकल मराठा समाजाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. सकल मराठा समाजाकडून …

Read More »

अर्भकाला विकण्याचा प्रयत्न; 5 जणांना अटक

  बेळगाव : अवघ्या एक महिन्याच्या अर्भकाला विकण्याचा प्रयत्न मार्केट पोलिसांनी हाणून पाडला. यामध्ये डॉक्टर, कंपाऊंडरसह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, प्रेमसंबंधातून जन्मलेले परंतु प्रेमीयुगुलाला नको असलेले मूल डॉक्टर आणि कंपाऊंडर यांनी संगनमताने एका नर्सला अवघ्या 60 हजार रुपयांना …

Read More »

कुख्यात दरोडेखोर विशालसिंग चौहान याला गुंडा ॲक्टखाली अटक

  बेळगाव : कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र या राज्यात गुन्हेगारी कृत्ये करून पोलिसांपासून फरार झालेला कुख्यात दरोडेखोर विशालसिंग चौहान याला बेळगाव पोलिसांनी गुंडा ॲक्ट अतंर्गत अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी गुलबर्गा कारागृहात केली आहे. एक खून, पाच खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, चोरी, दरोडा, अवैध शस्त्रांचा वापर अशा अनेक गुन्ह्यांमध्ये तो तीन राज्यांच्या …

Read More »

मुसळधार पावसाचा अंदाज; बेळगावसह विविध ठिकाणी यलो अलर्ट जाहीर

  बंगळुरू : राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तरा कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, बेळगाव, धारवाड, गदग आणि कोप्पळ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार पावसामुळे हावेरी, शिमोगा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट …

Read More »

वैष्णोदेवीजवळ भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; १० ठार, ३३ जखमी

  जम्मू : जम्मूच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी प्रवाशांनी भरलेल्या बसवर हल्ला केलाय. गोळीबारात बस चालकला गोळी लागल्याने बस दरीत कोसळली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ९ ते १० जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झालेत. उपजिल्हाधिकाऱ्यांनी १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. दहशतवाद्यांनी बसवर गोळ्या झाडल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि …

Read More »

भारताने पाकिस्तानला लोळवले; 6 धावांनी दणदणीत विजय

  न्यूयॉर्क : टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचला पावसामुळं उशिरानं सुरुवात झाली. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढं भारताचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. रिषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांशिवाय भारताच्या इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारतानं पाकिस्तान …

Read More »