



बेळगाव : पावसाचा जोर आज रविवारीही कायम राहिला. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे सुटल्याने ठिकठिकाणी झाडे व घरांची पडझड होत आहे. यात जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले. टिळकवाडी परिसरातील गजानन नगर भागात घरांतून पाणी शिरले.
Spread the love बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …