Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

रयत संघटनेचे जिल्हा हेस्कॉमला निवेदन

  तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : शॉर्ट सर्किटने निपाणी भागातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामा केला होता. कर्नाटक राज्य रयत संघटनेने दोन वर्षापासून पाठपुरावा केला होता. पण आज तागायत नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यासाठी रयत संघटनेने हुबळी येथील हेस्कॉम अधिकाऱ्यांना भेटून …

Read More »

२१ वर्षानंतर भेटले वर्गमित्र विद्यार्थी

  यरनाळमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा :आठवणींने शिक्षकही गहिवरले निपाणी (वार्ता) : लहानपणीच्या मराठी शाळेतील आठवणी सगळे जण जपून ठेवतात तशाच आठवणी यरनाळ येथील विद्यार्थ्यांनी तब्बल २१ वर्षांनी आपल्या मित्र-मैत्रिणी शिक्षकांसोबत जाग्या केल्या. निमित्त होते मराठी शाळेतील २००२ २००३ सालातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे. तब्बल २१ वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी …

Read More »

उपासना गारवे यांना आदर्श नगरसेविका पुरस्कार जाहीर

  निपाणी (वार्ता) : येथील नगरसेविका उपासना गारवे यांना ‘आदर्श नगरसेविका’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांच्या सहभागाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या महाविद्यालयात कर्तव्यदक्ष भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षणाधिकारी, राजकीय नेते व माठाधिशांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार …

Read More »

उत्तरकार्याला रोपांचे वाटप करून पर्यावरणपूरक उपक्रम

  निपाणी (वार्ता) : उत्तरकार्याला रोपांचे वाटप करून पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले आणि शिक्षिका अपूर्वा चौगुले दांपत्याने उत्तर कार्याला १२५ रोपे वाटप करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे समाजाला नवा आदर्श मिळाला आहे. यरनाळ येथील कमल रामचंद्र वास्कर यांचे निधन झाले. निपाणी येथील विद्यामंदिर शाळेच्या शिक्षिका …

Read More »

कागलजवळील महामार्ग कधी सुरु होणार

  नागरिकांतून उपस्थित होतोय सवाल कोगनोळी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवर नेमण्यात आलेली विविध खात्याची स्थिर पथके लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर हटविण्यात आली. मात्र निवडणुक काळात बॅरिकेडस लावून हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. अद्यापही बंद असलेल्या आरटीओ चेक पोस्ट नाक्यामधूनच वाहने सुसाट वेगाने धावत …

Read More »

कर्ज फेडण्यास विलंब झाल्याने पत्नी- मुलाला ठेवले नजरकैदेत; कंटाळलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

  हुक्केरी : कर्जफेडीला दिरंगाई केल्याने महिलेने शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलाला आपल्या घरात नजरकैदेत ठेवल्याने एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी येथील इस्लामपूर येथे घडली. राजू खोतगी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, गावातील सिद्धव्वा बायन्नावर नावाच्या महिलेकडे मयत राजू यांनी ५ …

Read More »

तलावातील गाळ काढण्याचा केवळ फार्स

  माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद ; माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : स्थानिक आमदार खासदारांची निपाणी नगरपालिका, राज्य आणि केंद्रात सत्ता होती. या काळात जवाहर तलावातील गाळ काढता आला नाही. नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी गाळ काढण्याचा केवळ फोर्स केला. त्यांच्या नियोजन अभावी आता शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप …

Read More »

हेस्कॉमचा झटका, कोगनोळीत उपकरणे जळाली

  कोगनोळी : अचानक उच्च दाबाने विद्युत पुरवठा झाल्यामुळे विद्युत उपकरणे जळाल्याची घटना घडली असून यामध्ये नागरिकांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली. शुक्रवारचा आठवडी बाजार होता. ७ वाजण्याच्या दरम्यान उच्च दाबाने विद्युत पुरवठा झाला. त्यामुळे दुप्पट प्रकाश पडला. अचानक काही घरातील, दुकानातील …

Read More »

जवाहर तलाव परिसर स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष का?

  सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार; माजी सभापती प्रा. राजन चिकोडे निपाणी (वार्ता) : शहर व उपनगरातील नागरिकांना येथील जवाहर जलाशयातून केला जातो. पण पावसाळ्यातील पाणी येण्याचा मार्गावरील झाडे झुडपे व कचऱ्याची स्वच्छता गेल्या पाच वर्षापासून सचिन लोकरे आणि सामाजिक कार्यकर्त्यातर्फे केली जात आहे. या उपक्रमाचे कौतुक होत असून स्वच्छतेकडे नगरपालिका प्रशासनाचे …

Read More »

राज्यातील सिध्दरामय्या सरकारची वर्षपूर्ती वर्धापनदिनात आचारसंहितेचा अडथळा

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अस्तित्वात येऊन आज (ता. २०) एक वर्ष पूर्ण होईल, परंतु नीती संहितेच्या पार्श्वभूमीवर पहिला वर्धापन दिन सोहळा स्थगित करण्यात आला आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला. काँग्रेसचे १३५ आमदार निवडून आले. एक अपक्ष आमदाराने काँग्रेस पक्षाला …

Read More »