Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना दररोज सात तास वीजपुरवठा

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या; ऊर्जा विभागाची प्रगती आढावा बैठक बंगळूर : राज्यातील सिंचन पंपाना आजपासून सात तास वीज पुरवठा केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. वीज टंचाईवर मात करण्यासाठी १५०० कोटी रुपयांची गरज आहे, जी बचत आणि अनुदानाच्या पुनर्वितरणातून पूर्ण केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. आज गृह कार्यालय …

Read More »

सरकारपुढे बस दरवाढीचा प्रस्ताव नाही : रामलिंगा रेड्डी

  बंगळूर : परिवहन महामंडळाच्या बस भाड्यात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले बसवराज बोम्मई यांनी एम. आर. श्रीनिवास मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती, जे सरकारचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव होते. …

Read More »

द्वेषपूर्ण वक्तव्य प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज

  अटक करण्याची मागणी निपाणी (वार्ता) : सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स, कुष्ठरोग रोगांशी करून तो नष्ट करण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, तसेच फेसबूकवरून उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल …

Read More »

कर्नाटकातील मराठा समाजाचा भव्य मेळावा 26 नोव्हेंबरला : श्यामसुंदर गायकवाड यांची माहिती

  हुबळी : कर्नाटक राज्यात 50 लाखाहून अधिक मराठा समाज बांधव आहेत. समाज बांधवांच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीने 26 नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बनवासी येथे अखिल कर्नाटक मराठा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मराठा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या हिताच्या …

Read More »

‘मी हिंदू धर्मरक्षक’ अभियानात तरुणांने सहभागी व्हावे

  बंडा साळुंखे ; पडलीहाळमध्ये अभियान प्रारंभ निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरात श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मी हिंदू धर्मरक्षक’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाची आवश्यकता कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यालाही आहे. त्यामध्ये परिसरातील हिंदू तरुण-तरुणीने तन-मन-धनाच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर येथील हिंदू नेते बंडा …

Read More »

राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून समाजाचा विकास साधणार

  लक्ष्मणराव चिंगळे; शेफर्डस इंडिया इंटरनॅशनल संघटनेच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड निपाणी (वार्ता) : नवी दिल्ली येथील शेपर्ड्स इंडिया इंटरनॅशनल या संस्थेच्या राष्ट्रीय सचिवपदी चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व कर्नाटक धनगर समाजाचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची निवड झाली आहे. बेळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री एच. विश्वनाथ …

Read More »

निपाणी तालुक्यात पीडिओअभावी विकासकामांना खीळ

  राजेंद्र वडर; ७ पीडिओची कमतरता निपाणी (वार्ता) : तालुक्यात एकूण २७ ग्रामपंचायती असून त्यापैकी २० ग्रामपंचायतमध्ये पीडिओ कार्यरत आहेत. महत्वाच्या मोठ्या सात ग्रामपंचायतमध्ये पीडिओ नाहीत. दोन दोन ग्रामपंचायतमध्ये एकच पीडिओ कार्यरत आहे. यामुळे गावांच्या विकासाला खीळ बसत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप भोज जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र …

Read More »

हिवाळी अधिवेशनात ऊस दराचा आवाज उठवणार

  राजू पोवार; गदग तालुक्यात जनजागृती मेळावा निपाणी (वार्ता) : उत्पादन खर्चाच्या तुलनेत साखर कारखाने आणि सरकारने एकत्रित ५५०० रुपये प्रति टन दर मिळावा, अशी भूमिका रयत संघटनेचे आहे. त्यामुळे हा दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत आवाज उठविला जाणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होऊन …

Read More »

कोगनोळीत गुरुवारी नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान

  कोगनोळी : येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेनिमित्त प्रजावाणी फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने गुरुवार तारीख 9 रोजी सायंकाळी 6 वाजता येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे आजच्या युवकांची दशा व दिशा या विषयावर व्याख्यान होणार असल्याची माहिती प्रजावाणी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी …

Read More »

१५ नोव्हेंबरला दुष्काळी परिस्थितीचा अहवाल द्या

  मुख्यमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांना सूचना बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हा पालक मंत्र्यांना राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांचा आणि जिल्ह्यांचा दौरा करून १५ नोव्हेंबरला सविस्तर स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील २३६ पैकी २१६ तालुके अपुऱ्या पावसामुळे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्देश जारी करण्यात आला आहे. …

Read More »