Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या!

  दावणगेरे : खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने नाराज झालेल्या दोन्ह पदवीधर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना दावणगेरे येथे घडली. दावणगेरे येथील एका कॉलेजमध्ये एक तरुण आणि तरुणी कॉलेजच्या इमारतीत खासगी क्षण घालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यातूनच तरुण व युवती या दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. कॉलेजच्या फ्लोअरवरील …

Read More »

मराठी अंगणवाडी शिक्षिका अर्जासाठी प्रथम भाषा कन्नड विषयाची अट अन्यायकारक

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात अंगणवाडी शिक्षिका भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. खानापूर तालुका हा मराठी भाषिक तालुका असुन तालुक्यात ८० टक्के नागरिक मराठी भाषिक आहेत. तर केवळ २० टक्के नागरिक कन्नड भाषिक आहेत. अशा तालुक्यात जर अंगणवाडी शिक्षिका भरतीच्या वेळी सरकारने अर्जदाराना प्रथम भाषा १२५ मार्काचा कन्नड विषय …

Read More »

खानापूर तालुक्याच्या जंगलातील पास्टोली, गवाळी, कोंगळा गावच्या शिक्षकांना करावी लागते आडीवरची कसरत!

    खानापूर : मुसळधार पाऊस सुरू झाला की, खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, कोंगळा, गावच्या प्राथमिक शिक्षकांना शाळा गाठण्यासाठी करावी लागते आडीवरची कसरत. खानापूर तालुका म्हणजे अतिपावसाचा तालुका, त्यातच घनदाट जंगलाने व्यापलेल्या खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, कोंगळा गावच्या प्राथमिक शाळाना जाणे म्हणजे एक आव्हान आहे. अशा गवाळी प्राथमिक शाळेचे शिक्षक …

Read More »

सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देण्यात यावे : मंत्री एम. बी. पाटील

  विजयपूरात पत्रकार दिन, वार्षिक प्रशस्ती, प्रतिभा पुरस्कार कार्यक्रम विजयपूर : अलीकडे ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली अपराधी, गुन्हेगारी स्वरूपाचा बातम्यांचे अधिक प्रसारित करण्यात येत असते, त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे ही चिंतेची बाब असून नकारात्मक बातम्या ऐवजी सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे मत मोठ्या व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री …

Read More »

शहरातील गाळेधारकांच्या समस्यांसंदर्भात बैठक बोलविणार : आमदार विठ्ठल हलगेकर

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील एससी/एसटी समाजाची बैठक खानापूर रेल्वे स्टेशन रोड वरील समुदाय भवनात शुक्रवारी पार पडली. या बैठकीत मल्लेशी पोळ यांनी खानापूर शहरातील जांबोटी क्राॅस वरील जवळपास ६६ गाळेधारकांच्या गाळ्याना जेसीबीचा धाक दाखवून तहसीलदारांनी गाळे उडवून लावली. आता ६६ गाळेधारकांची कुटुंबे उपाशीपोटी राहिलेत. याकडे कुणीच लक्ष दिले …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा रविवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ११ वाजता बोलाविण्यात आलेली आहे. सदर बैठकीत नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याबाबत आणि नियंत्रण कमिटी निवड करण्याबाबत सभा आयोजित केली आहे. तरी खानापूर तालुक्यातील समस्त समितीप्रेमी जनतेने उपस्थित रहावे, असे …

Read More »

कागल-हदनाळ बससेवा सुरु करण्याची मागणी

  आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीचे आगार प्रमुखांना निवेदन कोगनोळी : कागल ते हदनाळ अशी बससेवा सुरु करावी अशा मागणीचे निवेदन हदनाळ-आप्पाचीवाडी ग्रामस्थांच्यावतीने कागल आगार प्रमुखांना देण्यात आले. निवेदनात पुढे म्हंटले आहे, आप्पाचीवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील हदनाळ गाव हे बहुभाषिक मराठी असून येथील विद्यार्थी व प्रवासी हे कागलला दररोज ये-जा करीत आहेत. तरी कागल …

Read More »

मोबाईल चार्ज करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

  बेळगाव : मोबाईल चार्ज करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे घडली. 27 वर्षीय आकाश शिवदास संकपाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. श्रीपेवाडी, निपाणी औद्योगिक परिसरात राहणारे आकाश हा घरी मोबाईल चार्ज करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. …

Read More »

खानापूरच्या मलप्रभा नदीवरील यडोगा बंधाऱ्याला धोका

  खानापूर : गेल्या आठ दहा दिवासापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या नाल्याना पाणी आले आहे. मलप्रभा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. जांबोटी, कणकुंबी भागात पावसाचा जोर वाढला. तसे मलप्रभा नदीचे पात्र मर्यादेपेक्षा जास्त प्रवाहाने वाहत आहे. त्यामुळे मलप्रभा नदीच्या प्रवाहातून …

Read More »

पाण्याखाली येणाऱ्या नदीकाठच्या गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स संवाद बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे जनतेच्या हितासाठी कायमस्वरूपी पर्यायी मार्ग बांधण्याच्या शक्यतेचा आढावा घेऊन अहवाल पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील हवामान आणि पावसावर अवलंबून असलेल्या पिकांबाबत त्यांनी आज बुधवारी (26 जुलै) सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत …

Read More »