Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

खानापूर तालुक्यात धुवांधार पाऊस; हालात्री पुलावर पाणी, मणतुर्गा पुल वाहतुकीला बंद

  खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध भागात धुवांधार पावसाने मंगळवारी रात्री पासून हजेरी लावली. त्यामुळे हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीवर तीन फुट पाणी आल्याने तसेच मणतुर्गा पुलावर पाणी आल्याने खानापूर पोलिसांनी रूमेवाडी क्राॅसवर फलक लावून हेम्माडगा मार्ग वाहतुकीला बंद असल्याचे सांगितले आहे. कोणी येथून प्रवास करू नये असे आवाहन केले …

Read More »

बेंगळुरूमध्ये पाच संशयित दहशतवाद्यांना अटक

  बेंगळुरू: बेंगळुरू सीसीबी पोलिसांनी राज्यात घातपाताचा कट रचणाऱ्या पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. सय्यद सुहेल, उमर, जुनैद मुदशीर, जाहिद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. संशयितांनी बंगळुरूसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्याची योजना आखली होती. यातील एक आरोपी जुनैद फरार झाला आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये आरटी नगरमध्ये …

Read More »

मतिमंद मुलाचा खून करून बापाने मृतदेह फेकला मलप्रभा नदीत!

  खानापूर : मतिमंद मुलामुळे कुटुंबाची बदनामी होत आहे. त्याच्या अशा वागण्यामुळे धाकट्या मुलाच्या लग्न जमत नाही अशा भीतीने बापानेच मतिमंद असलेल्या मोठ्या मुलाचा खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या खूनाचा तपास केवळ वीस दिवसात खानापूर पोलिसांनी केला आहे. निखिल राजकुमार मगदूम (२५, रा. बोरगल, ता. हुक्केरी) असे …

Read More »

दमदार सरींनी बळीराजाला दिलासा

  खरीप हंगामाला चैतन्य; हिरवी स्वप्ने डोळ्यात साठवून शेती कामांची वाढली लगबग निपाणी (वार्ता) : यंदा उन्हाळ्यामध्ये एकही वळीव पाऊस झाला नाही. त्यानंतर जून महिन्यात पावसाने सर्वांनाच संभ्रमात टाकले होते. मृग सरी कोसळून पुन्हा लुप्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पण आता पुन्हा निपाणी शहर आणि ग्रामीण भागात …

Read More »

निपाणी विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्षपदी बंडा पाटील

  कार्याध्यक्षपदी अजित पाटील; उपाध्यक्षपदी संतोष निढोरे निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक पार पडली. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभाग कार्यकारिणी व पदाधिकारी पुनर्चना करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. भारत पाटील होते. यावेळी अध्यक्षपदी बंडा पाटील -मतिवडे, कार्याध्यक्षपदी अजित पाटील -कुर्ली, उपाध्यक्षपदी संतोष निढोरे, सरचिटणीसपदी अमोल …

Read More »

खानापूरच्या वाजपेयी नगरातील समस्या सोडवा; तहसीलदाराना निवेदन

खानापूर : खानापूर शहराच्या उपनगरातील वाजपेयी नगरातील रस्ते, गटारी, पाणी, पथदिवे आदी समस्या सोडवा, अशा मागणीचे निवेदन वाजपेयी नगरातील रहिवाशांनी भाजप नेत्यांच्या नेतृत्वखाली तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना देऊन समस्या सोडवा अशी मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, वाजपेयी नगरातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी चांगला रस्ता नाही. गटारीची व्यवस्था करण्यात आली नाही. …

Read More »

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे

  प्रा. हसीना कोच्चरगी; निपाणीत गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : कुटुंबातील प्रत्येकांचा एकमेकांवरील विश्वास महत्त्वाचा आहे. त्यावरच त्या कुटुंबाची प्रगती होत असते. विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास केल्यास यश दूर राहत नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगातील सुप्त गुणांना वाव देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे. त्यासाठी पालक …

Read More »

अक्कोळ ग्रामपंचायत अध्यक्षपदी युवराज पाटील

  उपाध्यक्षपदी शारदा कोळी : उत्तम पाटील गटाचे वर्चस्व कायम निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी युवराज उर्फ विराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शारदा शरद कोळी यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून जी.डी. मंकाळे यांनी काम पाहिले. मंगळवारी (ता. १८) दुपारी या निवडी झाल्या. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम …

Read More »

विरोधी पक्ष नेत्‍यांच्‍या सेवेसाठी ‘आयएएस’ अधिकारी : कुमारस्‍वामींचा काँग्रेसवर गंभीर आरोप

  बंगळुरू : भाजप विरोधी पक्षांची बहुचर्चित बैठक आज (दि.१८) बंगळूर येथे होत आहे. या बैठकीत सहभागी झालेल्‍या विरोधी पक्ष नेत्‍यांच्‍या सेवेसाठी काँग्रेस सरकारने राज्‍यातील ३० आयएएस अधिकारी तैनात केले आहेत, असा गंभीर आरोप राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेते कुमारस्‍वामी यांनी केला आहे. राज्‍य सरकारने आयएएस …

Read More »

खानापूरात मलप्रभा नदीच्या पुला जवळ वृक्ष कोसळल्याने वाहतुक ठप्प

  खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची चांगलीच हजेरी लागली आहे. त्यामुळे खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीच्या पुला जवळील नगरपंचायतींच्या जॅक वेलला लागुन भला मोठा वृक्ष कोसळल्याने पणजी -बेळगांव महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या. सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे …

Read More »