Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

प्रत्येकाने समाजाचे ऋण फेडणे आवश्यक

  युवा नेते उत्तम पाटील : निपाणीत मान्यवरांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात समाजासाठी काही तरी करण्याची भावना हळूहळू कमी झाली आहे. ही दुर्दैवी पण वस्तुस्थिती आहे. समाजात जन्म घेतल्यानंतर त्याचे ऋण फेडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. याच भावनेतून काम झाल्यास अपेक्षित असलेला सामाजिक विकास घडेल, असे मत बोरगाव …

Read More »

तलाठी भरतीतील सीमाभागावरील अन्याय दूर करा

  निपाणी म. ए. युवा समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन; पोर्टलमध्ये सीमाभागाचा समावेश व्हावा निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी ‘गट क’ विभागातील एकूण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरतीसाठी भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून २६ जूनपासून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना सीमावासियांना तांत्रिक अडचणी जाणवत असून या …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या डाफळेंचा काँग्रेस प्रवेश

  अचानक घडलेल्या घटनेमुळे खळबळ निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी, बुदलमुख, पांगिरे-बी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी गुरुवारी (ता.२०) निवडणूक होत आहे. अशावेळी अध्यक्षपदाच्या दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या रेश्मा संदीप डाफळे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम व युवा …

Read More »

गर्लगुंजीत शाॅर्टसर्किटमुळे आग लागलेल्या फळ बागेच्या नुकसान भरपाईची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावच्या सर्वे नंबर ३१६ मधील दोन एकर जमिनीतील नारायण दत्ताजीराव पाटील यांच्या मालकीच्या फळ बागेला शाॅकसर्किटमुळे आग लागून लाखोचे नुकसान झाले. यासंदर्भात बागायत खात्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली असता. बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांनी हेस्काॅम खात्याकडे बोट करून आपली जबाबदारी झटकली आहे. याबाबत मिळालेली माहिती …

Read More »

जांबोटी क्राॅसवरील जागेवर तहसील कार्यालयाने दाखवला हक्क

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जत -जांबोटी महामार्गावरील जांबोटी क्राॅस येथे असलेल्या १६ गुंठे जमिनीवर खानापूर तहसील कार्यालयाने आपला हक्क बजावत तारेचे कुंपण घालून जागेचे संरक्षण केले. गेल्या कित्येक वर्षांपासून जत -जांबोटी महामार्गावरील जांबोटी क्राॅसवर अनेक गाळे चालु होते. मात्र गेल्या वर्षी महामार्गावरील रस्त्याचे रूंदीकरण, गटारी व डांबरीकरण करण्याच्या …

Read More »

विद्यार्थ्यांनी अनुभवले चंद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण

  कुर्ली सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये आयोजन; एस. एस. चौगुले यांनी केले मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या भारताच्या चंद्रयान- ३ स्पेसशिप चंद्रावर उतरण्यासाठी शुक्रवारी (ता.१४) आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोव्दारे दुपारी २.३५ वाजता प्रक्षेपित करण्यात आले. त्याचे कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात थेट प्रक्षेपण दाखविण्यात …

Read More »

वृक्षारोपण ही काळाची गरज : सद्गुरु सच्चीदानंद बाबा

  निपाणीत वृक्षारोपण निपाणी (वार्ता) : भारतीय संस्कृती ही निसर्गात देव पाहणारी महान संस्कृती आहे. साधुसंतांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे, म्हटले आहे त्याप्रमाणे. एक वर्ष आपण झाडांची काळजी घेतली तर आपल्या अनेक पिढ्यांची काळजी ही झाडे घेतात. विश्व परिषद बजरंग दल आणि गोंधळी परिवार यांनी केलेल्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन निपाणी …

Read More »

खानापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण!

  खानापूर :  खानापूर साठीही असाच एक अभिमानाचा क्षण आला आहे. कारण संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असणारी इस्रोची चांद्रयान -3 मोहीम आज शुक्रवारी दुपारी पार पडत असून या मोहिमेत खानापूरच्या प्रकाश पेडणेकर या युवा वैज्ञानिकाचे योगदान आहे हे विशेष होय. देशाच्या इतिहासात आजचा शुक्रवार 14 जुलै हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला …

Read More »

खानापूर-बेळगाव सटल बस सुरू करा; खानापूर वकील संघटनेचा रस्ता रोको

  खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील खानापूर मार्गे बेळगावला दररोज ५००० हून जास्त कॉलेज विद्यार्थी, शिक्षक व नोकरदार मंडळी खानापूरहून बेळगांव व बेळगांवहून खानापूर ये-जा करत असतात. वेळेत बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नोकरवर्गही वेळेत पोचू शकत नाही. प्रत्येक अर्ध्या तासाला बससेवा सुरू करा. या मागणीसाठी खानापूर …

Read More »

खते-बियाणांत अडकले १० कोटी

  पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची पाठ; व्यापारी चिंतेत, आर्थिक व्यवहार ठप्प निपाणी (वार्ता) : यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर निपाणी तालुक्यातील दुकानदारांनी १० कोटींची गुंतवणूक केली आहे. मात्र वेळेवर पाऊस पडत नसल्याने व्यवहार ठप्प आहेत. याचा दुष्परिणाम आर्थिक उलाढालीवर होत आहे. एकीकडे पावसाच्या भरवशावर व्यापाऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. तर दुसरीकडे पाऊस …

Read More »