कोगनोळी : लोकराजा श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या स्मृतीशताब्दी दिनाच्या निमित्ताने वीरकुमारजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल मध्ये छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली. स्वागत प्रास्ताविक आर. आर. कुऱ्हाडे यांनी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक रविकिरण नवाळे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी अनेक जातीधर्मातील बारा बलुतेदार यांना …
Read More »अनधिकृत इमारती लवकरच होणार नियमित
शहर स्थानिक संस्थात लवकरच अंमलबजावणी बंगळूर : राज्यातील शहरी भागातील अनधिकृत इमारती, अनधिकृत वसाहती आणि नकाशाला मंजूरी न घेता बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारती नियमित करण्यासाठी सरकारने गांभिर्याने विचार चालविला आहे. अशा इमारतीना एकाच वेळी दंड आकारून त्या रितसर (सक्रम) करण्याच्या योजनेची काही महिन्यांत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. राज्यभरातील नगर स्थानिक …
Read More »नेत्यांचं डान्स आणि ढोलकी वादन….
संकेश्वर (महंमद मोमीन) : नुकतीच बसवजंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. बेल्लद बागेवाडी आणि हरगापूरगड येथील बसवजयंतीची चर्चा लोकांत चांगलीच रंगलेली दिसत आहे. बेल्लद बागेवाडीतील बसवजयंती मिरवणुकीत बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सिनेगितांच्या तालावर देहभान विसरून केलेले नृत्य लोकांत चांगलेच चर्चेत दिसत आहे. रमेश …
Read More »संकेश्वरात शाहू महाराजांना शंभर सेकंद स्तब्धतेने आदरांजली
संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील शिवाजी चौकात लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्ताने शंभर सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना ॲड. विक्रम कर्निंग म्हणाले, ‘छत्रपती शाहू महाराज हे खरे समाज सुधारक, शिक्षणप्रेमी होते. त्यांनी मागासवर्गीयांसाठी शिक्षणात सवलती मिळवून देऊन समाजाची उन्नती घडविण्याचे कार्य केले. गिरीश कुलकर्णी म्हणाले, …
Read More »राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना निपाणीमध्ये अभिवादन
मान्यवरांची उपस्थिती : संभाजी राजे चौकात कार्यक्रम निपाणी (वार्ता) : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त शुक्रवारी (ता.६) येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात अभिवादन करण्यात आले. प्रारंभी माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी व मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली. यावेळी १०० सेकंद स्तब्धता पाळून …
Read More »निपाणीत शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक
‘मध्यवर्ती’तर्फे आयोजन: निपाणीकरांच्या डोळ्याचे फिटले पारणे निपाणी (वार्ता) : येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त येथील मध्यवर्ती श्री शिवाजी तरुण मंडळातर्फे कोल्हापूर येथील सिद्धिविनायक शिवकालीन मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केल्याने निपाणीकर यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. शिवकालीन मर्दानी प्रेक्षकांमध्ये लाठी फिरवणे, तलवारबाजी, जाळी फेक, शिवकालीन ढालीच्या …
Read More »गर्लगुंजीत लक्ष्मी, मऱ्याम्मा देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा व महाप्रसाद उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावच्या लक्ष्मी आणि मऱ्याम्मा मंदिराचा जीर्णोद्धार करून नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात नविन लक्ष्मी आणि मऱ्याम्मा देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा शुक्रवारी दि. ६ रोजी करण्यात आला. यानिमित्ताने मंगळवारी व बुधवारी गावातून मुर्तीची मिरवणूक वाद्याच्या तालावर व भंडाऱ्याची उधळण करत करण्यात आली. गुरूवारी नुतन मंदिराची वास्तूशांती करण्यात …
Read More »अक्षय तृतीयेनिमित्त निपाणकर राजवाड्यात सत्पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन
निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये गेले अनेक वर्ष सिद्धोजीराजेंनी दिलेली शिकवण पुढे त्यांच्या भावी पिढीने चालू ठेवली आहे. निपाणकर राजवाड्यामध्ये अक्षय तृतीया निमित्त सर्व जाती, धर्मातील सत्पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रारंभी श्रीमंत विजयराजे निपाणकर, प्रकाश मोहिते, गुलजार सातारे, रवी कोडगी, संग्राम हेगडे, राजेंद्र मंगळे यांच्या …
Read More »अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी शिवजयंती
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूल संचालक मंडळ व प्राचार्यातर्फे विविध उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली. यावेळी सिंधुदुर्ग किल्यावरुन आणलेल्या ज्योतीचे स्वागत प्रा. डॉ. अमर चौगुले यांनी केले. शिक्षक शिक्षिकांनी शिवज्योत घेऊन श्रीनगर परिसरात फेरी काढली. त्यानंतर शाळेचे संस्थापक डॉ. अमर चौगुले व प्राचार्या चेतना चौगुले …
Read More »वृक्षारोपण काळाची गरज
रेव्ह. हनोख महापुरे : मिशन कंपाउंडमध्ये वृक्षारोपण निपाणी (वार्ता) : मानवाच्या सुटीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्याचा परिणाम पशु पक्षासह नागरिकावर होत आहे. तरीही अजून पर्यावरणाविषयी फारशी जागृती झालेली नाही. त्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहिले तरच मानवी जीवन सुरक्षित राहणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, असे मत रेव्ह. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta