Thursday , September 19 2024
Breaking News

देश/विदेश

गुडबाय! बाबुल सुप्रियोंचा राजकारणातून संन्यास

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील भाजपा खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. एवढच नाही तर ते खासदारकीचा देखील राजीनामा देणार आहेत, त्यांनी नुकतीच या निर्णयाची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट टाकून केली आहे. ते पश्चिम बंगालमधील भाजपाचे एक दिग्गज नेते होते. आता त्यांचा हा निर्णय भाजपासाठी …

Read More »

पॅकेज म्हणा वा मदत म्हणा, पण घोषणा करा, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार!

फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर कोल्हापूर (वार्ता) : कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच वेळी कोल्हापूरमध्ये हजर होते. त्यांनी समोरासमोर एकमेकांची भेट देखील घेतली. अशा प्रकारे दरवर्षी निर्माण होणार्‍या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक असल्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त …

Read More »

जपानच्या खेळाडूला धक्का देत पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक!

टोक्यो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपला आक्रमक फॉम कायम राखत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा 21-12, 22-20 असे सरळ सेटमध्ये नमवले. सुवर्णपदकापासून सिंधू दोन पाऊल दूर.. सिंधू आता …

Read More »

पुनर्वसनाबाबत कठोर निर्णय घेऊ, पाठीशी रहा; मुख्यमंत्री ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा कोल्हापूर (वार्ता) : ‘मला महापुराच्या प्रकरणात राजकारण करायचे नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘पुनर्वसनाबाबत काही कठोर निर्णय घेऊ, या निर्णयांच्या पाठीमागे उभे रहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौर्‍यावर असून त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर ते …

Read More »

केरळमध्ये लॉकडाऊन; 66 टक्के जनता कोरोनाबाधित

तिरुअनंतपुरम (बेळगाव वार्ता) : मागील 24 तासांत विक्रमी कोरोना रुग्ण आढळल्याने केरळ सरकारने राज्यात पूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. राज्यात दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन असेल. केरळमध्ये मंगळवारी एका दिवसात 22 हजार रुग्ण आढळले. हे देशभरात आढलेल्या एकूण रुग्णांच्या 50 टक्के आहेत. त्यामुळे येथे चिंता वाढली आहे. केरळ सरकारने बकरी ईद …

Read More »

बाराबंकीमध्ये बसला मोठा अपघात, १८ ठार

लखनौ : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे भीषण अपघात झाला. ट्रकने डबल डेकर बसला दिलेल्या धडकेत १८ जणांचा मृत्यू झाला. रामस्नेहीघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत लखनौ-अयोध्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला, तर १९ लोक जखमी झाले. सर्व जखमींना उत्तर प्रदेशमधील लखनौ ट्रॉमा सेंटर येथे हलविण्यात आले आहे. …

Read More »

जम्मू-काश्मीर: बारामुल्लात चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बारामूला जिल्ह्यातील सोपोरच्या वारपोरा गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तयब्याचे अतिरेकी होते. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली. मरणाऱ्यामध्ये एका टॉप कमांडरचा समावेश आहे. सुरक्षा बलांना घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा सापडला आहे. तसेच अनेक आक्षेपार्ह वस्तू …

Read More »

हिमाचलचे माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते वीरभद्र सिंह यांचे निधन

शिमला : हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेस नेते वीरभद्र सिंह दिर्घ आराजाने गुरूवारी पहाटे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. शिमलातील इंदिरा गांधी मेडिकल काॅलेज आणि रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डाॅ. जनक राज यांनी सांगितले की, वीरभद्र सिंह यांच्या मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वीरभद्र सिंह यांना १३ एप्रिल …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी …

Read More »

मराठा आरक्षण मिळवता येऊ शकते, पण केंद्राला महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागेल : संभाजीराजे

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका न्यायालयाने काल (दि.०१) फेटाळली. आरक्षणाबाबतचे अधिकार राज्याला आहेत, असा दावा केंद्र सरकारने याचिकेद्वारे केला होता. तोच न्यायालयाने फेटाळला आहे. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी, आता केंद्राची भूमिका महत्वाची असल्याचे म्हटले आहे. संभाजीराजे पुढे म्हणाले, की मराठा समाजाला राज्यपाल …

Read More »