Thursday , December 18 2025
Breaking News

देश/विदेश

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले!

  नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी किमान दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. तसेच, विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी …

Read More »

मध्य प्रदेशासह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

  नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं. मिझोराममधून १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व पाच राज्याच्या …

Read More »

द्रमुक खासदार जगतरक्षक यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा, करचुकवेगिरीचे प्रकरण

  चेन्नई : तामिळनाडूतील द्रमुक खासदार एस जगतरक्षकन यांच्या घरावर प्राप्तिकर विभाग छापे टाकत आहे. प्राप्तिकर विभागामार्फत 40 हून अधिक ठिकाणी शोध घेण्यात येत आहे. यामध्ये द्रमुक खासदाराचे घर आणि त्यांच्या कार्यालयाचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण करचुकवेगिरीशी संबंधित असल्याचे समजते. तीन वर्षांपूर्वी ईडीने द्रमुक खासदार एस जगतरक्षकन यांची …

Read More »

ईडीकडून आप खासदार संजय सिंह यांना अटक

  नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली आहे. बुधवारी सकाळी ७ वाजता ईडीचे पथक त्यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले. 10 तास चाललेल्या छाप्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अबकारी धोरण प्रकरणाच्या आरोप पत्रातही संजय सिंह यांचे नाव आहे. या प्रकरणी मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत. …

Read More »

सिक्किममध्ये ढगफुटीमुळे पूर, लष्कराचे 23 जवान बेपत्ता

  नवी दिल्ली : सिक्कीममध्ये अचानक ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीला पूर आला यामुळे भारतीय लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासानाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सिक्किममध्ये लष्कराचे 23 …

Read More »

केसीआर यांना एनडीएमध्ये यायचे होते : तेलंगणांमध्ये पंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट

  हैदराबाद : तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी निजामाबादमधील जाहीर सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हायचे होते, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की,”तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे भारतीय जनता पक्षाच्या कट्टर …

Read More »

“तुमच्या ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलवा, नाहीतर…”, भारताचा कॅनडाला इशारा

  नवी दिल्ली : गेल्या आठवड्याभरापासून खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण चर्चेत आलं आहे. कॅनडामध्ये झालेल्या या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी थेट देशाच्या संसदेत केला होता. त्यावरून द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. आत्तापर्यंत दोन्ही देशांनी एकमेकांच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली …

Read More »

तामिळनाडूमध्ये 59 प्रवासी असलेली बस 100 फूट दरीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू

  निलगिरी : तामिळनाडूमध्ये मोठी बस दुर्घटना घडली आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर येथे भीषण अपघात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये बसचालकासह 59 प्रवासी होती. ही पर्यटक बस कुन्नूरमधून तेनकासीच्या दिशेने जात होती. मात्र, शुक्रवारी …

Read More »

दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली

  मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवली आहे. उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे. आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात …

Read More »

कावेरी पाणी प्रश्न; व्यवस्थापन प्राधिकरणाचाही तीन हजार क्यूसेक पाणी सोडण्याचा आदेश

  नियंत्रण समितीचा आदेश कायम; कर्नाटक अडचणीत बंगळूर : कावेरी नदीच्या पाण्यासाठी राज्यव्यापी बंद सुरू असताना, आज नवी दिल्लीत झालेल्या कावेरी नदी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीडब्ल्यूएमए) बैठकीत कावेरी जल नियंत्रण समितीने (सीडब्ल्यूआरसी) यापूर्वी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश कर्नाटक सरकारला दिले आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत तामिळनाडूला दररोज तीन हजार क्युसेक पाणी …

Read More »