Sunday , December 14 2025
Breaking News

महाराष्ट्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा : भाजप नेते प्रवीण दरेकरांची मागणी

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमाशी बोलताना केली. मोहीत कंबोज यांच्या गाडीवर शु्क्रवारी रात्री मातोश्रीबाहेर हल्ला झाल्याचा आरोप भाजपने केला. राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झालेली शिवसेना या सर्व परिस्थितीवर बोलत असताना दरेकर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. राज्यातील पोलीस प्रशासन आणि गृह …

Read More »

काळाचा घाला! अंबेजोगाई जवळ ट्रक-क्रूझरचा भीषण अपघात, 6 जण जागीच ठार

अंबेजोगाई : अंबा कारखाना ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर नंदगोपाल दूध डेअरी जवळ ट्रक व क्रूझर गाडीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. अपघातातील मृत सर्वजण आर्वी गावचे असल्याचे सांगण्यात येत आहे. …

Read More »

शालेय पोषण आहारात प्लास्टिकचा नव्हे, फोर्टिफाईड तांदूळ शिक्षणाधिकारी : आशा उबाळे

चंदगड तालूक्यातून शिवसेनेने केली होती तक्रार तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शालेय पोषण आहारातून प्लास्टिकचा नव्हे तर फोर्टिफाईड तांदळाचा, किलोमागे दहा ग्रॅम या प्रमाणात पुरवठा करण्यात येत आहे. प्रक्रिया करून तयार करण्यात आलेला हा तांदूळ नियमित तांदळापेक्षा वजनास हलका आहे. त्यामुळे पाण्यावर तरंगतो आहे. विद्यार्थ्यांच्या आहारातील सूक्ष्म त्यामुळे पाण्यात घातल्यास …

Read More »

तुमच्या लायकीप्रमाणे राहा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या देऊ नका : संजय राऊत

मुंबई : मुंबईत येऊन आव्हान द्याल तर, शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. सीबीआय मागे लावा, ईडी लावा, आम्हाला त्रास द्या आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या आम्हाला देऊ नका, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. ते सध्या नागपूर येथे आहेत. तेथे …

Read More »

देशात महागाईची चर्चा नाही तर भोंगे कोठे लावायची याचीच जास्त चर्चा : जलसंपदामंत्री जयंत पाटील

नेसरी येथे राष्ट्रवादीचा चंदगड मतदारसंघ संवाद मेळावा संपन्न तेऊरवाडी (एस. के. पाटील) : देशात महागाईचा कळस झाला आहे. जेथे महागाई विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे तेथे भोंगे कोठे लावायचे आणि कोठले काढायचे याचीच जास्त चर्चा होत आहे. या सर्वाना मूठमाती द्यायची असेल तर राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून कोल्हापूरच्या दोन …

Read More »

कोवाड ताम्रपर्णी नदितील गाळ व अतिक्रमण काढण्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कोवाड व्यापारी संघटनेची मागणी

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड ( ता. चंदगड ) बाजारपेठ व कोवाड गावात ताम्रपर्णी नदिच्या उथळ व अतिक्रमीत झालेल्या पात्रामुळे उद्भवणाऱ्या पुर पुरस्थितीमुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या नदिपात्रातील गाळ व अतिक्रमणे काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोवाड व्यापारी संघटनेने आज …

Read More »

आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक विधींची टिंगल केल्याप्रकरणी पोलीस तक्रार

कठोर कारवाईची हिंदु संघटनांची मागणी कोल्हापूर : राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात हिंदू धर्मातील कन्यादान विधी, त्यांतील मंत्र आणि पुरोहितवर्ग यांचा अपमान केला. तसेच उपस्थितांना ‘या विधींच्या माध्यमातून बहुजन समाजाला फसवले जात आहे’ असे वक्तव्यही केले. त्यांनी या भाषणातून एका समाज घटकाच्या विरोधात जातीय तेढ निर्माण …

Read More »

राष्ट्रवादी अपंग सेल तालुका अध्यक्षपदी राजाराम जाधव यांची निवड

चंदगड : चंदगड तालुका राष्ट्रवादी अपंग सेलच्या अध्यक्षपदी जनतेच्या व अपंग बांधवांच्या समस्यांचा पाठपुरावा करून त्या सोडवण्यात प्रयत्नशील, देवरवाडी गावचे कार्य कुशल नेतृत्व व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री. राजाराम हिरामणी जाधव यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी. संदीप नागरदळेकर, तुकाराम पाटील, बाजीराव पाटील तर खजिनदार पदी यल्लापा सनदी यांची …

Read More »

पंजाबच्या पैलवानांना हरवणारे पैलवान शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या आखाड्यात तयार केले : डॉ. जयसिंगराव पवार

पत्रकार पी. ए. पाटील लिखित पुस्तक प्रकाशन तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राजश्री शाहू महाराजांनी पंजाबच्या पैलवानांना हरवणारे पैलवान कोल्हापूरच्या आखाड्यात घडवले, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. ते रविवारी पैलवान विष्णू जोशीलकर यांच्या जीवन चरित्रावरील ग्रंथ ’रग तांबड्या मातीची…. झुंज वाघाची’ या पत्रकार पी. ए. …

Read More »

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची ‘इकोसिस्टिम’ समजून घेणे आवश्यक! : श्री. सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

भारताची मुख्य सुरक्षा यंत्रणा असलेल्या राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे दंगल होते, हे लज्जास्पद आहे. हे सर्व अचानक झाले नसून हे सर्व पूर्वनियोजित होते, असे आता समोर येत आहे; मात्र अशा दंगली काही नवीन नसून नेहमीच विविध दंगलीत हिंदूंवर दगडफेक आणि आक्रमण करणारे धर्मांध मुसलमान असतात. हे जगभर चालू आहे. या …

Read More »