कोल्हापूर : गेल्या आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाने धूमशान घातल्यानंतर गेल्या 24 तासांपासून जोर ओसरू लागला आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये पुराचा धोका टळला आहे. पंचगंगा नदी काल स्थिर पातळीवर राहिल्यानंतर आता पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. दिलासादायक म्हणजे अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. अलमट्टीतून दीड …
Read More »शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीत नामांतरावर निर्णय, औरंगाबाद आता संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयांना नव्याने स्थापन झालेल्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ’29 तारखेला तत्कालीन सरकार अल्पमतात असताना त्यांनी घाईघाईने काही निर्णय घेतले होते. मात्र या निर्णयांबाबत पुढे जाऊन …
Read More »विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर शिवसेनेचा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादीही स्पर्धेत
मुंबई : सत्तेतून बाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. याबाबात शिवसेनेकडून विधान परिषदेच्या सभापतींना पत्र पाठवण्यात आले आहे. शिवसेनेशिवाय राष्ट्रवाद काँग्रेस आणि काँग्रेसही यासाठी स्पर्धेत आहे. विधानपरिषदेत शिवसेनेकडे 11 सदस्य आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 10-10 सदस्य आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, …
Read More »माणगांवात उद्या शेकापच्या वर्धापन दिनासासंदर्भात आढावा बैठक
माणगांव (नरेश पाटील) : शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्यात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी उद्या दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 1.00 वाजता कुणबी भवन माणगाव येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र विधनपरिषदचे आमदार जयंतभाई …
Read More »चंदगडमधील १८ते ५९ वयोगटातील नागरिकांनी बूस्टर डोसचा लाभ घ्यावा : तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. सोमजाळ
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्य चंदगड तालुक्यामध्ये आज दि. १५ जुलै पासून तिसरा बुस्टर डोस देण्यात येत असल्याची माहिती चंदगड तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी दिली. आज दि. १५ जूलै पासून ते ३० सप्टेंबर पर्यंत हा बूस्टर डोस देण्यात येणार …
Read More »मजरे कारवे येथे कार पुलावरून नदीत कोसळली; सुदैवाने दोघांचे प्राण वाचले
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मजरे कारवे (ता. चंदगड) येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना कारवरील ताबा सुटून मजरे कारवे नजीकच्या हांजहोळ नदीवरील पुलावरून हि कार नदीतील पाण्यात कोसळली. ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. ही कार पाण्यात अर्धवट …
Read More »पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या समन्वयाने पूर व्यवस्थापनाच्या सुक्ष्म नियोजनाबद्दल यंत्रणांचे कौतुक कोल्हापूर (जिमाका) : भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास कोणतीही अडचण भासू नये, यादृष्टीने पूर व्यवस्थापनासाठी सर्व विभागांना आवश्यक साधनसामग्री आणि उपाययोजनांचा समावेश असणारा जिल्ह्याचा एकत्रित परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा, अशा सूचना देऊन यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा …
Read More »पाच वर्षांनंतरही ‘सीआयडी’च्या अहवालानुसार दोषींवर गुन्हे दाखल का केले नाहीत? : उच्च न्यायालयाची गृह आणि पोलीस विभागाला नोटीस
कोल्हापूर : श्री तुळजाभवानी देवस्थानात वर्ष 1991 ते 2009 या कालावधीत सिंहासन दानपेटी लिलावात 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी 9 लिलावदार, 5 तहसिलदार, 1 लेखापरिक्षक आणि 1 धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर विविध कलमांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस राज्य गुन्हे अन्वेषण खात्याने चौकशी अहवालाद्वारे …
Read More »पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.८ फुटांवर; ६४ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : आठ दिवसांपासून संततधार सुरु असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी पासून राजाराम बंधार्यावर पंचगंगेची पातळी इशारा पातळीकडे वेगाने झेपावत आहे. आज (दि. १५) सकाळी 11 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.८ फुटांवर (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट …
Read More »…तर ‘हे’ सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर थेट निशाणा
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार, मोदी सरकारसह राज्यपालांवरही टीका केली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य गोष्टी घडत असताना राज्यपाल कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर राज्यातलं सरकार गोंधळलेलं आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta