Thursday , September 19 2024
Breaking News

महाराष्ट्र

पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला, ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

  मुंबई : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे …

Read More »

तेऊरवाडीत ५०० ग्रामस्थांनी एकत्र येत केली भात रोप लावणी

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी येथे भात रोप लावणीसाठी संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतल्याने पाच एकर क्षेत्रावरील लागण तीन तासातच संपली. ५०० ग्रामस्थ आले धावून अन तेऊरवाडीची भात रोप गेली संपून, अशा या आगळ्या वेगळ्या भात रोपेची चंदगड तालूक्यात जोरदार चर्चा चालू आहे. जे गाव करेल …

Read More »

आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेणार

  मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात अतिशय महत्त्वाचं वृत्त समोर आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेसंदर्भात पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. पुढच्या आठवड्यापासून आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाच्या …

Read More »

रविकांत तुपकर यांना भाजपकडून ऑफर : राजू शेट्टी यांचे गंभीर आरोप

  स्वाभिमानीमध्ये फूट पाडण्याचा डाव पुणे : शेतकऱ्यांसाठी काम करणारी संघटना अशी ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मागच्या काही दिवसांपासून कुरबुर पाहायला मिळतेय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मागच्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. अशातच संघटनेतील या बाबींवर चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे …

Read More »

भाजपचे सुरेश घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश

  चंदगड : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नेते व कार्यकर्ते अजित पवार गटाकडे वळतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. काही प्रमाणात हा अंदाज खरा ठरला. काही आमदार राष्ट्रवादीतून अजित पवार गटाकडे गेले. या उलट अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली की काय अशी परिस्थिती अजित …

Read More »

चंदगड मतदारसंघातील गोठवलेल्या ५० कोटींच्या विकासकामांना वेग : आ. राजेश पाटील

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेली चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनेक कामे रखडली होती. पुन्हा सत्तेत सहभागी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कामांची स्थगिती उठवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांना वेग मिळाला असल्याची माहिती आमदार राजेश पाटील यांनी …

Read More »

जयंत पाटील, राजेश टोपे, प्रसाद तनपुरे, मानसिंग नाईक अजित पवार यांच्या गोटात!

  मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा दुसरा हादरा बसणार आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्यांचे भाचे आमदार प्रसाद तनपुरे, राजेश टोपे आणि मानसिंग नाईक हे अजित पवार गटात लवकरच प्रवेश करणार असल्याचे समजते. जयंत पाटील यांच्यासोबत शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंग नाईक व सुनील भुसारा हेही …

Read More »

शरद पवार गटाची आज दुपारी बैठक; महत्वाच्या विषयांवर चर्चा

  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाची आज (5 ऑगस्ट) दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टनंतर सुरु होणारा शरद पवार यांचा दौरा, जर पक्ष चिन्ह गेलं तर ते कोणतं असावं, प्रतिज्ञापत्र भरण्याची …

Read More »

केंचेवाडीच्या विकासाला मिळणार गती, ४० लाखांचा निधी मंजूर

चंदगड : चंदगड मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या फंडातून ४० लाखांचा निधी मंजूर झाल्याने केंचेवाडी (ता. चंदगड) गावच्या विकासाला गती मिळणार आहे. केंचेवाडी गाव चंदगड अडकूर या राज्य महामार्ग १८९ मार्गापासून आतमध्ये आहे. या गावाला जाण्यासाठी आमरोळी, सातवणे व केरवडे फाट्यावरून दोन ते तीन किमी अंतर चालत जावे …

Read More »

आमदार राजेश पाटील यांनी मतदारसंघातील पूरस्थिती व नदीतील गाळ काढण्यासाठी विधान सभेत उठवला आवाज!

  तेऊरवाडी : आमदार राजेश पाटील यांनी चंदगड मतदारसंघातील पूरस्थिती व यासाठी कारणीभूत होणारा नदीतील गाळ काढण्यासाठी विधान सभेत आज आवाज उठवला. चंदगड विधानसभा मतदारसंघात तीन नद्या प्रवाहित आहेत. यामध्ये हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी या तिन्ही नद्यांचे पाणी गेल्या वीस पंचवीस दिवसाच्या पावसामुळे चौथ्या ते आठव्या दिवशी नदीच्या पात्राच्या बाहेर येऊन …

Read More »