Sunday , December 14 2025
Breaking News

महाराष्ट्र

संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून मोठी ऑफर

  कोल्हापूर/नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा झाला असतानाच आता महाविकास आघाडीने संभाजीराजेंच्या हालचालींवरून सूचक भाष्य केलं आहे. संभाजीराजे महाविकास आघाडीतील पक्षांपैकी लढले तरच पाठिंबा देण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. संभाजीराजे स्वतंत्रपणे त्यांच्या स्वराज्य संघटनेतून लढले, तर मविआ पाठिंबा देणार नाही. …

Read More »

कोल्हापुरात शाळेच्या बसवर दगडफेक, दसरा चौकात अज्ञातांकडून हल्ला

  कोल्हापूर : कोल्हापुरात काही अज्ञात व्यक्तींकडून शालेय विद्यार्थ्यांच्या बसवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील दसरा चौक या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर ही दगडफेक करण्यात आली आहे. अज्ञातांकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेचा …

Read More »

अमोल येडगे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी

  कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याता आल्या आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच जागेवरील अमोल येडगे कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी असतील. वादग्रस्त भूमिकेमुळे राहुल रेखावार चर्चेत राहुल रेखावार कोल्हापूर जिल्हाधिकारी असताना …

Read More »

महाविकास आघाडीकडून जवळपास 40 जागांवर सहमती

  जालना, शिर्डी ते मुंबई दक्षिण मध्य, लोकसभेच्या 8 जागांवरुन मविआमध्ये धुसफूस मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जवळपास 40 जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र उरलेल्या 8 जागांवरून तिढा कायम आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या समावेशामुळे आता मविआमध्ये तिढा वाढणार की लवकर सुटणार याबाबत चर्चा …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

  मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच अशोक सरफा यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसेच चित्रपटसृष्टीत त्यांनी विशेष ओळख देखील निर्माण केली. आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं …

Read More »

पाणीदार आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन

  सांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन झालेय. वयाच्या 74 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर …

Read More »

तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार, विरोधकांच्या टीकेनंतर मनोज जरांगेंची मोठी घोषणा

  जालना : जोपर्यंत या अध्यादेशाचा कायदा होऊन एकाला तरी त्या कायद्याअंतर्गत मराठा आरक्षणाचा फायदा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं. त्यामुळे या कायद्याअंतर्गत एकाही मराठ्याला आरक्षण मिळालं की आंदोलनाचं काय करायंच हे ठरवू. या आंदोलनाबाबत आपल्याला गाफील राहता येणार नाही. ज्यांच्या नोंदी …

Read More »

मराठा आरक्षणाच्या नव्या अध्यादेशावर छगन भुजबळांचा आक्षेप; “ही भूमिका राष्ट्रवादीची नाही”, प्रफुल्ल पटेलांनी हात झटकले

  मुंबई : राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या नव्या अध्यादेशात सगेसोयरेंबाबतची मनोज जरांगे यांची मागणी मान्य केली आहे. मात्र यावर मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांनी या अध्यादेशावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, यासंदर्भात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता ती भूमिका राष्ट्रवादी पक्षाची नाही असं म्हणत …

Read More »

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार; गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंना थेट विरोध

  मुंबई : हिंदुस्थानातील खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर आम्ही न्यायालयाचं दार ठोठावू, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. ज्यांनी या आरक्षणामध्ये पाणी टाकण्याचं काम केलं, मराठा जनेतेनं कायद्याचं वाचन करावं, हे आरक्षण टिकणारं नाही, असा सल्लाही यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं!

  मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी ते आर्थिक राजधानी मुंबईपर्यंत अहोरात्र लढा दिलेल्या मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी बाजी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (27 जानेवारी) वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचत मनोज जरांगे यांना सरकारकडून काढण्यात आलेला जीआर (शासकीय अध्यादेश) सुपूर्द …

Read More »