सिद्धरामय्यांचा सांगलीतून हल्लाबोल सांगली : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका, काँग्रेसची सत्ता आणा असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलं आहे. सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर काँग्रेसने महानिर्धार 2024 शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, भारतीय …
Read More »माजी नगरसेविका, पोलीस अधिकाऱ्याकडून 1 कोटीच्या खंडणीसाठी त्रास
पोटच्या मुलाशी गैरवर्तणूक अन् संतोष शिंदेंनी कुटुंबासह केला भयावह शेवट गडहिंग्लज : औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समुहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह भयावह पद्धतीने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा झालेला प्रयत्न, त्यानंतर माजी …
Read More »अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे
नागपूर : साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, जेष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, जेष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, जेष्ठ समीक्षक…यांची …
Read More »उद्योजक शिंदेंच्या मृत्यूनंतर गडहिंग्लज बंद, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, नागरिक संतप्त
गडहिंग्लज : येथील अर्जुन उद्योग समुहाचे प्रमुख संतोष वसंत शिंदे (वय ४६) यांनी शुक्रवारी मध्यरात्री पत्नी तेजस्विनी (वय ३६) व मुलगा अर्जुन (वय १४) यांच्यासह जीवनयात्रा संपविली. आज (दि.२४) पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वपक्षीयांसह नागरिकांनी एकत्र येत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका …
Read More »स्वतःच्या चितेची तयारी करुन वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःच्या चितेची तयारी करुन एका वृद्ध दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वेतवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आजारपणास कंटाळून दाम्पत्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊस उचललं आहे. महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत. …
Read More »‘मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा…’ : अजित पवार यांची मागणी
मुंबई : मला विरोधी पक्षनेत्यांमध्ये फार काही रस नव्हता. मी एक वर्ष विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आता मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी खळबळजनक मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाकडे केली आहे. या मागणीमुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. …
Read More »उद्धव ठाकरेंसह कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात; राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्य सरकारकडून कपात करण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत साधारणपणे ६० ते ७० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते. मात्र, आता या सर्वांनाच आधीच्या जागेवर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भात कोणीही अधिकृत माहिती दिलेली …
Read More »विरोधकांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांची फौज पाटण्यात जाणार
शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार मुंबई : मोदी विरोधकांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांची फौज पाटण्यात दाखल होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षाचे प्रमुख नेतेही पाटण्यातल्या बैठकीत असणार आहेत. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आदित्य …
Read More »उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे १६ ठिकाणी छापे
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी केली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणी ईडीने ही कारवाई केली आहे. मुंबईत १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. सुरेश चव्हाण यांच्या ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. बीएमसी कोविड घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने …
Read More »बंड फसले असते तर शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती; दीपक केसरकरांचे खळबळजनक विधान
मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बंडाळीच्या वर्षपुर्तीला मंत्री दिपक केसरकर यांनी धक्कादायक विधान केले आहे. जर बंडाचा हा डाव अयशस्वी झाला असता तर एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना परत पाठविले असते आणि स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेणार होते, असे वक्तव्य केसरकर यांनी केले आहे. ठाकरे गटाच्या गद्दार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta