Tuesday , September 17 2024
Breaking News

मुख्य बातमी

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन

  बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे आज मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. बप्पी लाहिरी हे ६९ वर्षांचे होते. मुंबई : 70 च्या दशकात बॉलीवूडला डिस्को आणि रॉक संगीताची ओळख करून देणारे संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा …

Read More »

दाक्षिणात्य अभिनेत्री भार्गवी नारायण यांचं निधन

प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेत्री भार्गवी नारायण यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. भार्गवी नारायण दीर्घकाळ आजारी होत्या. भार्गवी यांच्या नातीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यांचा मुलगा प्रकाश यांनी सांगितलं की, त्यांच्या इच्छेनुसार पार्थिव सेंट जॉन्स रुग्णालयाला दान करण्यात …

Read More »

काँग्रेस नेते माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांचा सदस्यत्वाचा राजीनामा

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एकामागून एक झटका बसतोय. आता काँग्रेसचे बडे नेते आणि माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी पक्षाला रामराम केला आहे. गेल्या 46 वर्षांपासून ते काँग्रेसचे सदस्य होते. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडल्याची सध्या चर्चा आहे. काँग्रेसच्या प्रभारी सोनिया गांधी …

Read More »

लालूप्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणी पुन्हा दोषी; जेलमध्ये रवानगी

रांची : आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांना आज मोठा धक्का बसला आहे. त्यांना चारा घोटाळा प्रकरणातील एका केसमध्ये रांचीच्या सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले आहे. डोरंडा ट्रेजरीमधून अवैधरित्या पैसे काढल्याचे प्रकरण हे चारा घोटाळ्यातील सर्वात मोठे प्रकरण म्हणून ओळखले जाते. या प्रकरणात रांचीच्या सीबीआय कोर्टाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवून …

Read More »

बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचे निधन

मुंबई : बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी पाच दशके बजाज समुहाचे नेतृत्व केले. त्‍यांनी 50 वर्षे कंपनीचे अध्यक्षपदही सांभाळले होते. 2001 मध्ये त्यांना सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जमनालाल …

Read More »

‘भ्रष्टाचार संपवण्यासाठीच तृणमूल गोव्यात’

सांत आंद्रेचा रखडलेला विकास मार्गी लावणार, जगदीश भोबेंचा दावा   पणजी :गोव्यात माजलेला भ्रष्टाचार संपवून भ्रष्ट भाजप सरकारला घरी पाठवण्यासाठीच तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात आला आहे. काँग्रेसचे दहा आमदार खरेदी करण्याची कृती हाही एक मोठा भ्रष्टाचार आहे. भ्रष्ट सरकारला घरी पाठवण्याचा सांत आंद्रेतून आम्ही श्रीगणेशा केला आहे, असा दावा करून …

Read More »

भाजपने कधीच जाती-धर्माचे राजकारण केले नाही: जे. पी. नड्डा

जे. पी. नड्डा: दामोदर नाईक यांना निवडून देण्याचे आवाहन फातोर्डा: देशाचा सर्वव्यापी विकास भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. गोव्यात दहा वर्षे आणि केंद्रात सात वर्षे भाजपाचे सरकार सत्तेवर असल्यामुळे देशाचा आणि गोव्याचाही सर्वांगीण विकास झाला. हा बहुमोल सर्वव्यापी सर्वांगीण विकास पुढेही सुरू राहावा, यासाठी गोव्यात पुन्हा एकदा भाजपला साथ देऊन फातोर्डा …

Read More »

गानकोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

मुंबई : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा …

Read More »

वर्षभरात २५ हजार कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग बांधणार

रस्ते वाहतुकीसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा नवी दिल्ली : दोन वर्ष करोनामुळे आर्थिक फटका सहन करणाऱ्या देशासाठी यंदाच्या अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. करोनाची लाट ओसरत असताना अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान या वर्षी देशासमोर असणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या इतर अनेक घोषणांसोबत देशात पायाभूत सुविधांमध्ये …

Read More »

सबका साथ, सबका विकास हाच सरकारचा मंत्र : राष्ट्रपती

नवी दिल्ली : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले. अनेकांनी आपल्या जिवलगांना गमावले आहे. कोरोना महामारी काळात देशातील आरोग्य सेवेतील सर्वांचे मी अभिनंदन करतो. देशभरात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेच्या युद्धपातळीवर राबविण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्वांची साथ सर्वांचा विकास हे ब्रीद पाळत विकासाची वाटचाल सुरु ठेवली आहे. सबका साथ, सबका …

Read More »