खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा समाज परिषदेचे खानापूर तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मण्णूर येथील शिक्षण खात्याच्या डाएट ट्रेनिग सेंटर कार्यालयाला एक लाख रूपये किमतीची विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमाची पुस्तके डाएटचे प्राचार्य श्री. सिंदुर यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर खानापूर येथील कार्यालयात साधेपणाने वाढदिवसाचे आयोजन केले. यावेळी …
Read More »जटग्यात हनुमान मंदिर इमारतीचा स्लॅब भरणी उत्साहात संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : जटगे (ता. खानापूर) येथील जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम सोमवारी दि. 13 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक मल्लू धुळापा पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, जेडीएसचे नेते नासीर बागवान, बेळगाव येथील …
Read More »गर्लगुंजी मराठी मुलीच्या शाळेत पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलीच्या शाळेत एसडीएमसी सदस्य संभाजी चौगुले यांनी स्वखर्चातून इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलीना पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वितरण नुकताच करण्यात आले. विद्यार्थीनीना दिवसभर पिण्याचे पाणी स्वतःचे असणे गरजेचे आहे. शरीराला पाण्याचा पुरवठा कमी पडता कामा नये. यासाठी पहिलीच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थीनीना पिण्याच्या …
Read More »मानसिक अस्वास्थामुळे खानापूर भागात भटकत असलेल्या व्यक्तीला कुटुंबियांकडे स्वाधीन
खानापूर : परभणी जिल्ह्यातील एक इसम विमनस्क अवस्थेत खानापूर तालुक्यातील शिवठाण रेल्वे ट्रॅकच्या आसपास फिरत असताना रेल्वे किमेन विष्णू नाळकर यांना भेटला. त्यांच्याकडून तो थोडा वेळ बोलत राहिला पिण्यासाठी पाणी मागितले. विष्णू यांनी बोलता बोलता त्याला तू कुठून आलास इथे, काय करतोस असे विचारले असता आपण परभणी जिल्ह्याचा असल्याचे त्याने …
Read More »अध्यक्ष निवडीची प्रक्रिया निषेधार्ह : खानापूर समितीच्या बैठकीत ठराव
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शनिवार दिनांक ११ जून २०२२ रोजी दुपारी २ वाजता माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीमध्ये २४ मार्च २०२२ रोजी एकी संदर्भात झालेल्या सर्व प्रामाणिक प्रयत्नांबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली. याचवेळी खानापूर तालुक्यात म. ए. समितीचे दोन गट २०१८ पासून …
Read More »जांबोटी येथील विजनगर, गवळीवाडा रस्त्याची दुरावस्था; नागरिकांचे हाल
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी येथील विजयनगर, गवळीवाडा रस्त्याची ऐन पावसाळ्याच्या सुरूवातीला दुरावस्था झाली आहे. याभागातील धनगर, गवळी समाजाच्या प्राथमिक गरजांचा लोकप्रतिनिधींच्या लक्षात कधी येणार त्यामुळे येथील गवळी समाज अद्याप पुढे आला नाही. या भागातील गवळी समाजाला मुख्यत्वे करून रस्त्याची नितांत गरज आहे. मात्र गेली कित्येक वर्षे …
Read More »बेळगाव-गोवा महामार्गावरील माणिकवाडीजवळ कार पलटी
महाराष्ट्रातील चौघे जखमी बेळगाव : बेळगाव-गोवा महामार्गावर माणिकवाडीजवळ कार पलटी झाली. या अपघातात महाराष्ट्रातील चौघे जखमी झाले. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना आज (दि. 11) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला. बेळगाव-गोवा महामार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कार पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांच्या 112 आपत्कालीन …
Read More »ईदलहोंड हायस्कूलची प्रनिषा चोपडे हीला दहावीच्या फेर तपासणीत दोन गुण वाढल्याने मराठी विभागात राज्यात प्रथम
खानापूर (प्रतिनिधी) : ईदलहोंड (ता. खानापूर) येथील गुरूवर्य शामराव देसाई हायस्कूलची विद्यार्थीनी प्रनिषा परशराम चोपडे हिने दहावीच्या परीक्षेत 621 गुण घेऊन तालुक्यात प्रथम आली होती. मात्र तिने विज्ञान विषय पेपर फेर मुल्यमापणासाठी अर्ज केला त्यात तिला दोन गुण वाढवून मिळाल्याने 623 गुण मिळाले. आता ती मराठी माध्यमातून राज्यात प्रथम आल्याचे …
Read More »चिगुळे गावच्या सर्वे नं. 1 मधील 16 एकर जमिनीचा वाद संपवा, ग्रामस्थांची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : चिगुळे (ता. खानापूर) गावच्या सर्वे नंबर 1 मधील 16 एकर जमिन ही गावची आहे. यावर वैयक्तीक कुणाचा हक्क नाही. यासाठी चिगुळे गावच्या ग्रामस्थांची बैठक सोमवारी दि. 6 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चिगुळे परिसरातील कोदाळी, कणकुंबी, कोलिक, गोल्याळी, तळावडे, आमटे, मान, चोर्ला, हुळंद, बेटणे, खानापूर …
Read More »निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण करा : डॉ. श्रीनिवास पाटील
खानापूर : आपण एका जागतिक वारसा स्थळाच्या ठिकाणी राहत आहोत याची जाणीव ठेवा आणि निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण करा. आपल्या परिसरातील जैवविविधतेच्या अभ्यासात रस घ्या, असे आवाहन पर्यावरणप्रेमी वनौषधी तज्ञ डॉ. श्रीनिवास पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले. खानापूर तालुक्यातील जांबोटी हायस्कूल येथे 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta