खानापूर (प्रतिनिधी) : लोकाळी जैनकोप गावच्या ग्रामदेवता लक्ष्मी यात्रा २३ वर्षानंतर येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. यानिमित्ताने लक्ष्मी देवीच्या गदगेच्या जागेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परशराम पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, किरण यळ्ळूरकर, सुरेश देसाई, युवा नेता …
Read More »मुलींच्या जन्मदिनी पर्यावरणपूरक गुलाब रोपे वाटप
चौगुले कुटुंबियांचा समाजोपयोगी उपक्रम : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता): एकुलती एक मुलगी प्राची चौगुले हिचा वाढदिवस साजरा करताना तिचा साखरपुडा करून आलेल्या पाहुणे आप्त- स्वकीयांना वाङ् निश्चय करून गुलाबाची विवाहपूर्व रोपे वाटप करण्यात आली. नेमस्त वधू-वरांना वडाच्या झाडाचे पूजन करायला लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली. येथील नामदेव चौगुले हे लालबहाद्दूर शास्त्री …
Read More »तीर्थराज सम्मेद शिखरजीचे पावित्र्य अबाधित ठेवावे
रावसाहेब पाटील : परिपत्रक मागे घ्यावे निपाणी (वार्ता) : जैन धर्मियांचे पवित्र सिध्दक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ म्हणून झारखंड सरकारने जाहीर केले आहे. याचा दक्षिण भारत जैन सभा जाहीर निषेध करीत आहोत. जैन धर्मियांचे पवित्र सिध्दक्षेत्र अपवित्र व प्रदूषित करणारा हा झारखंड सरकारचा निर्णय केवळ तीर्थक्षेत्रच नव्हे तर भारतीय …
Read More »धनगर वाड्यात एंजल फाउंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत
खानापूर : खानापूर तालुक्यातील तळवडे गावा जवळील धनगर वाड्यात एंजल फाउंडेशनने मदत दिली आहे. येथील धनगर वाड्यातील नागरिकांची परिस्थिती पाहून त्यांनी त्यांना जीवनावश्यक गोष्टी देऊ केल्या आहेत. त्यांनी येथील नागरिकांना रेशन किट, स्वेटर, ब्लॅंकेट्स, बिस्किटे यासह अनेक आवश्यक गोष्टी देऊन मदत केली आहे. धनगर वाड्या येथे कोणत्याही मूलभूत सुविधा …
Read More »मणिपूरमध्ये सहलीच्या बसला भीषण अपघात; १० विद्यार्थी ठार, १५ जखमी
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यामध्ये आज एक अपघाताची घटना घडली. शाळेतील विद्यार्थिंनींना घेऊन जाणारी बस पलटल्याने नऊ विद्यार्थिनींचा आणि एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात राजधानी इंफाळपासून 55 किमी अंतरावर असलेल्या लोंगराई परिसरातील ओल्ड कछार रोडवर झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एन बिरेन …
Read More »सम्मेद शिखरजी जैन धर्मियांचे पवित्र स्थान
पंकज पाटील : कोगनोळी येथे निषेध कोगनोळी : श्रीक्षेत्र सम्मेद शिखरजी जैन धर्मियांचे पवित्र स्थान आहे. या पवित्र क्षेत्राला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषणा केली आहे. पर्यटन स्थळ नसून पवित्र स्थान आहे. झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषणा केलेली ताबडतोब रद्द करावी अशी मागणी करत कोगनोळी व परिसरातील …
Read More »बोरगावमध्ये कडकडीत बंद
झारखंड सम्मेद शिखरजीचे पवित्रता जपा : केंद्र, राज्य सरकारकडे मागणी निपाणी (वार्ता) : जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या झारखंड येथील श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ करण्याच्या तयारीत झारखंड सरकार आहे. या निषेधार्थ बोरगाव येथे एका दिवशीय कडकडीत बंद पाळून दिगंबर जैन समाजाच्या वतीने बुधवारी (ता.२१) शहरातून रॅली काढण्यात आली. …
Read More »विविध मागण्यासाठी रयत संघटनेतर्फे विधानसौधला धडक
तहसीलदारांना निवेदन : विविध पक्षांचा पाठिंबा निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला साखर कारखान्या तर्फे प्रति टन ३ हजार ५०० रुपये आणि शासनाकडून २ हजार रुपये असे एकूण साडेपाच हजार रुपये मिळाले पाहिजेत. अतिवृष्टी आणि महापूर काळात नुकसान झालेल्या पिकांचा निपक्षपातीपणे सर्वे करून नुकसान भरपाई मिळावी. पावसामुळे पडलेल्या घरांचा सर्वे …
Read More »विज्ञान साहित्य संमेलन युवा पिढीला प्रेरणादायी
किरण निकाडे : सांस्कृतिक कार्यक्रमास प्रतिसाद निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी विविध वैज्ञानिक उपक्रम सातत्याने राबवून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी विज्ञान संमेलन उपयुक्त ठरत आहे. या वैज्ञानिक संमेलनामध्ये युवकांचे प्रबोधन होत असून त्यांच्यासाठी हे संमेलन प्रेरणादायी प्रेरणादायी ठरत आहे,असे मत हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक किरण निकाडे यांनी व्यक्त केले. …
Read More »खानापूर तालुका सरकारी कर्मचाऱ्यांचा बेंगलोर येथे एनपीएस आंदोलनात एल्गार
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना २००६ पासून लागू झालेली नूतन पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत घातक योजना ठरली आहे. त्याच्या विरोधात बेंगलोर येथील फ्रीडम पार्क मध्ये राज्य एनपीएस संघटनेचे अध्यक्ष शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली लाखो संख्येच्या उपस्थितीत गेले तीन दिवस तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये खानापूर तालुक्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta