Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान ऑटो एक्स्पो 24 व बेल्कॉन प्रदर्शन

  बेळगाव : 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान 4 दिवस सातवे क्रेडाई बेळगाव बेल्कॉन गृहनिर्माण व ऑटो एक्स्पो-2024 प्रदर्शन बेळगावी येथील सी पी एड मैदानावर होणार असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संबोधित करताना अध्यक्ष दीपक गोजगेकर म्हणाले की, यश इव्हेंट्स, बेलागावी कॉस्मो राऊंड टेबलच्या सहकार्याने, …

Read More »

19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीराम पवार यांची निवड

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित 19 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार (ता. 11) फेब्रुवारी 2024 रोजी श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक, लेखक, स्तंभलेखक राजकीय विश्लेषक व सकाळ माध्यम समूहाचे श्रीराम पवार यांची निवड करण्यात आली आहे. श्रीराम …

Read More »

घुमटमाळ मारुती मंदिराचा साफसफाई कार्यक्रम

  बेळगाव : जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे त्याला अनुसरून सर्वत्र स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले जात आहेत. हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर मध्ये ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सुनिल चौगुले आणि अनंत लाड यांच्या पुढाकाराने …

Read More »

हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नीचा सत्कार!

  बेळगाव : संयुक्त महाराष्ट्रासाठी १७ जानेवारी १९५६ रोजी बेळगाव येथील झालेल्या आंदोलनात ज्यांनी हुतात्मा पत्करले ते कंग्राळी खुर्दचे मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मी बेन्नाळकर यांचा तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. कंग्राळी खुर्दच्या माजी ग्रामपंचायत अध्यक्षा रुक्मिणी निलजकर व माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील …

Read More »

सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच एन. डी. पाटील यांना खरी आदरांजली ठरेल : माजी आमदार मनोहर किणेकर

  बेळगाव : शेतकरी, कष्टकरी, शोषित, वंचितांसाठी आपलं जीवन जगणारे,सुखाच्या जीवनाऐवजी संघर्षमय जीवन जगण्याच त्यांनी धन्यता मांडली. सीमावासियांची ढाल व सीमावासियांच्या प्रत्येक लढ्यात अग्रेसर राहणारे व सीमाप्रश्नासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे सीमालढ्याचे भीष्माचार्य, सीमातपस्वी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, शिक्षणतज्ञ, रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाई …

Read More »

महिलेची दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

  रायबाग : रायबाग जवळील पालभावी येथील विवाहित महिलेने आपल्या दोन्ही मुलींना पाठीला बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील सुलतानपूर गावच्या हद्दीत सकाळी 11 वाजता सरस्वती नितीन किरवे (वय 26) हिने आपल्या दोन मुली दीपिका (वय 7) आणि रितिका (वय 4) यांच्यासह …

Read More »

हिट अँड रन कायद्याच्या विरोधात बेळगावात ट्रक चालक-मालकांची निदर्शने

  बेळगाव : केंद्र सरकारच्या फौजदारी संहितेअंतर्गत केलेल्या हिट अँड रन प्रकरणात चालकांना 7 लाखांचा दंड आणि 10 वर्षांची शिक्षा ठोठावन्याची तरतूद असलेला 2023 चा हिट अँड रन केस कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा लॉरी ड्रायव्हर्स असोसिएशनने बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन छेडले. केंद्र सरकारने नुकत्याच पारित …

Read More »

हुतात्मादिनी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुंबई येथे जोरदार निदर्शने

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी १७ जानेवारी आणी १ जून हे दिवस हुतात्मा दिन म्हणून मोठ्या गांभीर्याने पाळले जातात. गेल्या दोन वर्षांपासून मराठी भाषिकांच्यावर मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू असून सीमाप्रश्न न्यायालयात आहे त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या …

Read More »

बेळगाव तालुका समितीच्यावतीने हुतात्मा दिन गांभीर्याने

  बेळगाव : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात राज्यकारभार व्यवस्थित चालण्यासाठी भाषावर प्रांतरचना करण्यात आली, त्यावेळी मुंबई राज्यातला मराठी भूभाग त्यावेळच्या म्हैसूर राज्यात अन्यायाने डांबण्यात आला. १७ जानेवारी १९५६ रोजी ही वार्ता नभोवाणीवरून कळविण्यात आली तेव्हा बेळगावमध्ये झालेल्या पहिल्या आंदोलनात संयुक्त महाराष्ट्रसाठी पहिले पाच हुतात्मे बेळगाव परिसरात झाले आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्म्यांना गांभीर्याने अभिवादन!

  बेळगाव : पोलीस संरक्षणात काही कन्नड संघटना मराठी भाषिकांवर अन्याय करत आहेत. पोलीस संरक्षण बाजूला काढले तर त्यांची ही हिंमत होणार नाही. त्यामुळे त्यांनी मराठी माणसाचा नाद करू नये असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी दिला. मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कासाठी सीमालढ्यात प्राणांची आहुती …

Read More »