Wednesday , December 10 2025
Breaking News

महाराष्ट्र

अडकूर येथे घर कोसळून ५ लाखांचे नुकसान, सुदैवाने निराधार वृद्धा वाचली

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अडकूर (ता. चंदगड) येथील श्रीमती सखुबाई मारूती बामणे (वय ६५) या वृद्धेचे घर कोसळून ५ लाखांचे नुकसान झाले तर सुदैवाने हि निराधार वृद्धा या दुर्घटनेत सुदैवाने वाचली. अधिक माहिती अशी की, श्रीमती सखुबाई बामणे यांचे अडकूर बाजारपेठेत राहते घर आहे. पूर्णपणे निराधार असलेल्या सखुबाई या …

Read More »

कोरगावकर ट्रस्टच्या वतीने मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड

  संवर्धनासाठी देण्याचा उपक्रम कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांचा सहभाग कोल्हापूर : मे. अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यावतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी रोपे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा रोप वाटप कार्यक्रम आज कोरगावकर पेट्रोल पंप येथे …

Read More »

कोल्हापूरच्या दोन शिवसेना खासदारांवरून राजेश क्षीरसागरांचा मोठा दावा, विनायक राऊतांवरही केला गंभीर आरोप

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काल झालेल्या शिवसेना मेळाव्यात शिंदे गटातील बंडखोर माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली होती. नाना पटोलेंना घरी जेवायला बोलवून नंतर त्याचे पैसे बंटी पाटलांकडून घेतल्याचे मला समजल्याचे विनायक …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, पहिल्या टप्प्यात 12 मंत्र्यांना दिली जाणार शपथ

  मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राला नवीन मंत्रिमंडळ कधी मिळणार? याची प्रतिक्षा होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाला. येत्या 20 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे निश्चित झाले. प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 12 मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशा दोन्ही गटातील मंत्र्यांचा …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, पंचगंगा नदी लागली उतरणीला, अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवला

  कोल्हापूर : गेल्या आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाने धूमशान घातल्यानंतर गेल्या 24 तासांपासून जोर ओसरू लागला आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये पुराचा धोका टळला आहे. पंचगंगा नदी काल स्थिर पातळीवर राहिल्यानंतर आता पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. दिलासादायक म्हणजे अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. अलमट्टीतून दीड …

Read More »

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीत नामांतरावर निर्णय, औरंगाबाद आता संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर

  मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयांना नव्याने स्थापन झालेल्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ’29 तारखेला तत्कालीन सरकार अल्पमतात असताना त्यांनी घाईघाईने काही निर्णय घेतले होते. मात्र या निर्णयांबाबत पुढे जाऊन …

Read More »

विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर शिवसेनेचा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादीही स्पर्धेत

मुंबई  : सत्तेतून बाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. याबाबात शिवसेनेकडून विधान परिषदेच्या सभापतींना पत्र पाठवण्यात आले आहे. शिवसेनेशिवाय राष्ट्रवाद काँग्रेस आणि काँग्रेसही यासाठी स्पर्धेत आहे. विधानपरिषदेत शिवसेनेकडे 11 सदस्य आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 10-10 सदस्य आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

माणगांवात उद्या शेकापच्या वर्धापन दिनासासंदर्भात आढावा बैठक

माणगांव (नरेश पाटील) : शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्यात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी उद्या दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 1.00 वाजता कुणबी भवन माणगाव येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र विधनपरिषदचे आमदार जयंतभाई …

Read More »

चंदगडमधील १८ते ५९ वयोगटातील नागरिकांनी बूस्टर डोसचा लाभ घ्यावा : तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. सोमजाळ

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्य चंदगड तालुक्यामध्ये आज दि. १५ जुलै पासून तिसरा बुस्टर डोस देण्यात येत असल्याची माहिती चंदगड तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी दिली. आज दि. १५ जूलै पासून ते ३० सप्टेंबर पर्यंत हा बूस्टर डोस देण्यात येणार …

Read More »

मजरे कारवे येथे कार पुलावरून नदीत कोसळली; सुदैवाने दोघांचे प्राण वाचले

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मजरे कारवे (ता. चंदगड) येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना कारवरील ताबा सुटून मजरे कारवे नजीकच्या हांजहोळ नदीवरील पुलावरून हि कार नदीतील पाण्यात कोसळली. ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. ही कार पाण्यात अर्धवट …

Read More »