नवी दिल्ली : शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएनं आयोजित केलेल्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी …
Read More »प्रा. हरी नरके यांना ‘कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’
कोल्हापूर : ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. हरी नरके यांना २०२२ सालचा ‘कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. गोपाळ गुरु, उद्धव कांबळे यांच्या निवड समितीने हे पुरस्कार जाहीर केले आहेत. या प्रबोधन पुरस्कार समितीचे अध्यक्ष माजी संपादक उत्तम कांबळे व …
Read More »पूरग्रस्त शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज भरणार्या पूरग्रस्त शेतकर्यांना कर्जमाफीच्या लाभातून वगळले होते. परंतु, या शेतकर्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिला. या शेतकर्यांना योजनेतून वगळले जाणार नाही, याबाबत शासन निर्णय त्वरित काढण्याचे निर्देश देत असल्याचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयातून केले आहे. खासदार धैर्यशील माने आणि प्रकाश आबिटकर यांनी ही …
Read More »शिवसेनेचं ठरलं… राष्ट्रपती निवडणुकीत द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार!
मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय …
Read More »भाजप आणि शिंदेंशी जुळवून घ्या, खासदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी
मुंबई : भविष्यात भाजप आणि शिंदेंशी जुळवून घ्या, अशी मागणी शिवसेना खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मातोश्रीवर बैठक घेण्यात आली. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं चर्चेची दारं उघडी राहतील असं मत देखील खासदारांनी व्यक्त केलं. आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेत खासदारही नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्या …
Read More »“धनुष्यबाणा”साठी उद्धव ठाकरेंची केंद्रीय निवडणूक आयोगकडे धाव
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेनेचं पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरुन संघर्ष होण्याची चिन्हं आहेत. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडं धाव घेत कॅव्हेट दाखल केलं आहे. भाजपसोबत जात एकनाथ शिंदे गटानं राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यानंतर आता शिंदे गट शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर दावा सांगण्याची …
Read More »कर्नाटकला अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास सांगा; कोल्हापूर, सांगलीतील कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या दोन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पत्र लिहून केली आहे. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगावे, अशी मागणी या पत्रातून केली आहे. अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग न …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्यच, सेनेच्या याचिकेला आता अर्थ राहिला नाही: दीपक केसरकर
मुंबई: आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सर्वांनाच दिलासा दिला असून न्यायालयाची भूमिका योग्य असल्याचं एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या मुद्द्यांना आता काही अर्थ राहिला नाही असंही ते म्हणाले. विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. …
Read More »शिवसेनेच्या आमदारांना तुर्तास दिलासा! सुनावणी होईपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कोणतीही कारवाई करु नये : सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या ५३ आमदारांना बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांवर सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी होईपर्यंत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी आमदारांबाबत कोणताही निर्णय घेऊ नये. हे प्रकरण …
Read More »कृष्णा नदीतून कर्नाटक राज्यात ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; ग्रामस्थांमध्ये महापुराची भीती
कुरुंदवाड : कृष्णा नदी क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ होऊन २९ फूट तीन इंच पाणी पातळी झाली आहे. राधानगरी धरण क्षेत्रात पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने एक फुटाने पाणी पातळी कमी होऊन ३२ फूट सात इंच इतकी पाणी पातळी झाली आहे. आज सकाळी पाटबंधारे विभागाने दिलेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta