तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या आठवड्यात अलबादेवी (ता. चंदगड) या गावातील सुरेश कृष्णा घोळसे यांची बैलजोडी मरण पावली होती. यामध्ये त्यांचे ७० ते८० हजाराचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर शेतीच्या कामाला सुरुवात होते न होते तोच या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यातच सुरेशच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामूळे पुढे …
Read More »विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर; वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल माफ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई : पंढरपुरचा विठ्ठल हा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी संप्रदाय आतूर झाला आहे. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसावर आली आहे. आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल न आकारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगा पाणी पातळी 31 फुटांवर
कोल्हापूर : सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेला मंगळवारी पूर आला. पंचगंगेचे पाणी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पात्राबाहेर पडले. पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या मंगळवारी रात्री दाखल झाल्या. त्यापैकी एक कोल्हापुरात, तर एक शिरोळ तालुक्यात तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवारी …
Read More »म्हैसाळमधील हत्याकांड म्हणजे मांत्रिक जिहाद, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा आरोप
सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीस तपासाला गती आल्याने मोरे कुटुंबियांचे मारेकरी तसेच मारेकर्यांना मदत करणार्यांपर्यंत पोहोचता आले. वनमोरे कुटुंबाचे गुप्तधनाच्या आमिषातून केलेले हत्याकांड म्हणजे मांत्रिक जिहाद असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केला आहे. राज्यभरात …
Read More »राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : एकनाथ शिंदे भाजप सरकारचा खाते वाटपाचा कोणताही फार्म्युला ठरलेला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर बोलताना दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर फडणवीस आज (दि.५) नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात पूर व्यवस्थापन आढावा बैठक; पूरस्थिती उद्भवल्यास आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जिल्ह्याच्या पूरपरिस्थितीचा आढावा; सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरध्वनीद्वारे सद्यस्थितीची माहिती घेत असून “पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल”, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच एनडीआरएफच्या 2 तुकड्या आज रात्री जिल्ह्यात दाखल होत आहेत, …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यासाठी 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट, एनडीआरएफच्या दोन तुकड्या आजपासून तैनात
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फूट 8 इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 15 बंधारे पाण्याखाली …
Read More »बोगस डॉक्टरांवर कारवाई करा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर (जिमाका): जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहीम गतिमान करा. यासाठी बोगस डॉक्टरांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून बोगस डॉक्टरांवर कारवाई करा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हा दक्षता पथक (पीसीपीएनडीटी) बैठक आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पंचगंगेची पातळी २४.५ फुटांवर
कोल्हापूर : जिल्ह्यात साेमवार (दि. ४) पासून पावसाचा जोर वाढला. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत २४ तासात १० फुटाने वाढ झाली आहे. आज (मंगळवार) सकाळी आठ वाजेपर्यंत पाण्याची पातळी 24.5 फुटावर गेली असून, जिल्ह्यातील १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-खारेपाटण मार्गावर …
Read More »कोकणात जोरदार पाऊस, जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
रत्नागिरी : राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. कोकणात देखील पावसाने जोर धरला असून गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने गिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे. तर कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. पावासाचा जोर असा कायम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta