मुंबई : शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’ वर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव …
Read More »काळजी करू नका… लवकर बरे व्हा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा
जखमींना तातडीची 25 हजार रूपयांची मदत सांगली (जि.मा.का.) : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवार दि. 05 जुलै 2022 रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील 17 वारकरी जखमी झाले होते. या जखमी वारकऱ्यांशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीडीओ कॉलव्दारे संवाद साधून काळजी करू …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महत्त्वाची खाती भाजपकडे
मुंबई : राज्यात युतीचं सरकार स्थापन झाल्यावर खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाची साथ मिळाल्यानंतर आता शिंदेसेनेला महत्त्वाची खाती मिळणार असा अंदाज बंडखोर आमदारांना होता. मात्र सत्तावाटपामध्ये भाजपचाच वरचष्मा राहण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. कारण महत्त्वाची मलईदार खाती भाजपामध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. …
Read More »कॉ. गोविंद पानसरे हत्याकांडाचा तपास करणारे अधिकारी जबाबदारीतून मुक्त, नवीन तपास अधिकारी नेमण्याचा कोर्टाचा आदेश
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाचा तपास करणार्या अधिकार्याला जबाबदारीतून मुक्त करण्यासंबंधी मान्यता हायकोर्टाने दिली आहे. या संबंधी राज्य सरकारने एक याचिका हायकोर्टात दाखल केली होती. कोर्टाने ती याचिका स्वीकारली आहे. पण येत्या चार आठवड्यात नवीन तपास अधिकार्याची नेमणूक करावी असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती …
Read More »पन्हाळा तालुक्यातील कळे येथे बालविवाह रोखण्यास यश
कोल्हापूर (जिमाका) : कळे गावातील इयत्ता 12 मध्ये शिकणार्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात बाल कल्याण समितीला यश आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्यांना 6 जुलै रोजी पन्हाळा तालुक्यातील कळे येथील इ. 12 वीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन बालिकेचा बालविवाह …
Read More »‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी देशात कायदा करावा! : अधिवक्ता उमेश शर्मा
कोल्हापूर : ‘वंदे मातरम्’ला वर्ष 1909 या वर्षी मुस्लिम लीगने प्रथम विरोध केला आणि ‘वंदे मातरम्’ला विरोध करणारे 1947 ला भारताची फाळणी करून दुसर्या देशात म्हणजे पाकिस्तानात गेले. ‘वंदे मातरम्’ हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. ज्याला देशातील प्रत्येक नागरिकाने मान्य केले पाहिजे. अन्यथा आपल्याला देशाचे नागरिक म्हणून घेण्याचा काही अधिकार …
Read More »अलबादेवीकरांच्या दातृत्वाला सलाम, नवीन बैलजोडी दिली दान
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या आठवड्यात अलबादेवी (ता. चंदगड) या गावातील सुरेश कृष्णा घोळसे यांची बैलजोडी मरण पावली होती. यामध्ये त्यांचे ७० ते८० हजाराचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर शेतीच्या कामाला सुरुवात होते न होते तोच या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यातच सुरेशच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामूळे पुढे …
Read More »विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर; वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल माफ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई : पंढरपुरचा विठ्ठल हा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी संप्रदाय आतूर झाला आहे. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसावर आली आहे. आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल न आकारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगा पाणी पातळी 31 फुटांवर
कोल्हापूर : सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेला मंगळवारी पूर आला. पंचगंगेचे पाणी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पात्राबाहेर पडले. पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या मंगळवारी रात्री दाखल झाल्या. त्यापैकी एक कोल्हापुरात, तर एक शिरोळ तालुक्यात तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवारी …
Read More »म्हैसाळमधील हत्याकांड म्हणजे मांत्रिक जिहाद, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा आरोप
सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीस तपासाला गती आल्याने मोरे कुटुंबियांचे मारेकरी तसेच मारेकर्यांना मदत करणार्यांपर्यंत पोहोचता आले. वनमोरे कुटुंबाचे गुप्तधनाच्या आमिषातून केलेले हत्याकांड म्हणजे मांत्रिक जिहाद असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केला आहे. राज्यभरात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta