चंदगड : कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील देवरवाडी येथील वैजनाथ देवस्थाननजीक रविवारी रात्री 2 लाख 32 हजाराचा दारूसाठा जप्त करण्यात आला. चंदगड पोलिसांनी ही कारवाई केली असून बेळगावमधील एकाला ताब्यात घेतले आहे. सतीश यल्लप्पा बुरडी (रा. लक्ष्मी गल्ली, बुडर्यानुर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव आहे. बेळगावमधून देवरवाडी येथे विक्रीसाठी मोठा …
Read More »पंचगंगेने धोका पातळी ओलांडण्याआधी नागरिकांनी स्थलांतर करावे : पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन
• पूरबाधित क्षेत्रासह, संभाव्य पूरबाधित भागात साधला नागरिकांशी संवाद • जिल्हा प्रशासनाला निवाऱ्यासह, जनवारांची तातडीने सोय करण्याचे निर्देश • पाऊस सुरू राहिल्यास पंचगंगेतील पाण्याचा विसर्ग ७० हजार क्युसेकवर जाणार कोल्हापूर : जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 90 टक्के, कासारी व कुंभी धरण 80 टक्के भरले आहे. सद्या पंचगंगेत 60 …
Read More »किटवाड धबधबा, धरणाच्या ठिकाणी 3 ऑगस्टपर्यंत पर्यटनास बंदी!
चंदगड : मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून किटवाड येथील दोन्ही धरणांसह तेथील धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाला की किटवाड (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील दोन्ही धरणे भरून ती ओव्हर फ्लो कालव्यातून वाहू लागते. त्या दोन्ही धरणावर …
Read More »ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. जयंत सावरकर यांच्या …
Read More »पंचगंगा नदीची इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल; पूरबाधित गावांसह क्षेत्रांमध्ये स्थलांतर सुरु
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सर्वदूर सुरु असलेल्या पावसाने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने पंचगंगा नदीने आज (24 जुलै) पहाटेच्या सुमारास इशारा पातळी गाठली. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट असून धोका पातळी 43 फूट आहे. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर आज …
Read More »प्रशासकीय यंत्रणेची तत्परता; मध्यरात्रीच्या मुसळधार पावसातही वाहतूक झाली सुरळीत
कोल्हापूर (जिमाका): मध्यरात्री साधारण 1.30 ची वेळ.. देवगड – निपाणी- कलादगी या राज्य मार्गावर फोंडाघाटात झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी होवू लागली…. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या.. अशावेळी या मार्गावरील वाहन चालकाने नियंत्रण कक्षाच्या १०० आणि १०१ क्रमांकावर संपर्क केल्यावर लगेचच उपअभियंता एस. बी. इंगवले, शाखा अभियंता एस. के. किल्लेदार, …
Read More »“भाजपाकडून शिंदे गटाच्या विसर्जनाची तयारी”, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे विधान
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळालं आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी …
Read More »कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर; गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद, कोल्हापूर-गगनबावडा मार्गही बंद
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज दुपारी तीनपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 38 फुट 2 इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 आणि …
Read More »कोल्हापूरच्या दूधगंगा नदीच्या पाणीप्रश्नी गावकरी आक्रमक, काठावरील गावांचा कर्नाटकमध्ये सामील होण्याचा इशारा
कोल्हापूर : कोल्हापूरच्या दूधगंगा नदी काठावरील गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा इशारा दिला आहे. इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून सुळकूड पाणी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र पाणी द्यायला दूधगंगा नदीकाठाच्या गावांचा विरोध आहेत. इचलकरंजीसाठीच्या सुळकूड पाणी योजनेवरुन दूधगंगा बचाव कृती समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुळकूड, कसबा सांगाव, …
Read More »सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू
सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनिकेत अमृत विभुते (वय 24 वर्षे रा. माडगुळे ता. आटपाडी) आणि विलास मारुती गूळदगड (वय 45 वर्षे रा.शेवते ता.पंढरपूर जि.सोलापूर) अशी मृत शेतकऱ्यांची नावं आहेत. गुरुवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta