Monday , December 8 2025
Breaking News

महाराष्ट्र

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला कागलमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  शहरात व्यवहार सुरळीत, चौकाचौकात बंदोबस्त तैनात कागल : कोल्हापूरला जातीय तणावाचा बट्टा लागलेला असतानाच कागलमध्ये एकाने आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कागलमध्ये चौकाचौकात पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात शांतता असून …

Read More »

पालखी सोहळ्याला गालबोट? आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद

  मुंबई : आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी अलंकापूरी सजली आहे. मात्र याच पालखी सोहळ्याला काही प्रमाणात गालबोट लागलं आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. मंदिरातील प्रवेशावरुन हा वाद झाला आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. याच वारकऱ्यांच्या टाळ …

Read More »

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

  देहू : येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज (शनिवारी) भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याच्या प्रस्तानासाठी महाराष्ट्र कर्नाटक सह विविध राज्यांच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक देहू नगरीत येऊन दाखल झाले. त्याचप्रमाणे आजच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. पालखी प्रस्थान सोहळया निमित्त आज पहाटे ५ …

Read More »

शरद पवार यांच्यापाठोपाठ संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

  मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून एका व्यक्तीने ही धमकी दिली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. ‘ पवार साहेब हे …

Read More »

आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीने घेतला वेग, विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

  मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला आता वेग आला आहे. विधिमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तत्कालीन शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवून घेतली आहे.त्यासाठी औपचारिक पत्रही देण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येत्या पावसाळी अधिवेशनाआधी मोठा निर्णय येऊ शकतो, अशी माहिती विधिमंडळातील खात्रीलायक सूत्रानी दिली आहे. या कार्यवाहीत गरज पडली …

Read More »

शिवप्रेमी ओंकार भिसेच्या कुटुंबियाला शासनाने मदत द्यावी : देवेंद्र गायकवाड

  रायगड (नरेश पाटील) : रायगड किल्ले येथील महाराष्ट्र शासनतर्फे आयोजित शिवराज्यभिषेक सोहळ्याला संकेश्वर येथील शिवप्रेमी ओंकार भिसे हजर होता. किल्ला चढताना उष्माघाताने त्याचे वाटेतच निधन झाले. महाराष्ट्र शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ओंकारला जीव गमवावा लागला. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला शासनातर्फे ताबडतोब आर्थिक मदत ताबडतोब मिळण्याची मागणी मनसे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी …

Read More »

हे महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभणार नाही; दंगलीबाबत शरद पवार यांचे मत

  बारामती : राज्यात कोल्हापूरसह अन्य काही दोन, तीन ठिकाणी जे घडले हे महाराष्ट्राला लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र हे संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. येथील सर्वसामान्य लोकांची कायदा हातात घेण्याच्या संबंधीची प्रवृत्ती नाही. कोणी तरी काही तरी प्रश्नातून जाणिवपूर्वक वादविवाद वाढवायचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझे आवाहन आहे की, याची किंमत …

Read More »

कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर

  कोल्हापूर : औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. बुधवारी दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. गुरुवारी सकाळी शहरात सगळीकडे शांतता होती. शहरातील परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त असून शहरात गस्त सुरु आहे. बुधवारी …

Read More »

कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणात; हिंसक जमावाला पांगवताना पोलिस यंत्रणेची पुरती दमछाक

  लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या कोल्हापूर : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी लावण्यात आलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे आज (7 जून) हिंदुत्ववादी संघटनेला पुकारलेला बंद आणि केलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मंगळवारी (6 जून) दुपारी आक्षेपार्ह स्टेट्स आणि कोल्हापूर शहरात व्हायरल मेसेजवरुन परिस्थितीचा अंदाज असतानाही पोलीस यंत्रणेला हिंसक जमावाला पांगवण्यासाठी तब्बल अडीच तास …

Read More »

कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे दूरसंचार कंपन्यांना आदेश; आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने प्रशासनाचा निर्णय

  कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये काल दुपारपासून उद्भवलेल्या परिस्थितीने आज उग्र रुप धारण केलं आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरानंतर रस्त्यावर पळापळ आणि चपलांचा ढीग …

Read More »