Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

अन्नभाग्य योजनेत लाभार्थ्यांना मिळणार पैशाऐवजी तांदूळ के. एच. मुनियप्पा; दरमहा प्रत्येकी दहा किलो तांदूळ

  बंगळूर : काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी हमी योजनेअंतर्गत, अन्नभाग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना रोख रकमेऐवजी तांदूळ देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे आता लाभार्थ्यांना पाच किलो ऐवजी प्रत्येकी दहा किलो तांदुळ मिळणार आहे. विधान सौधमध्ये या संदर्भात बोलताना अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा म्हणाले की, केंद्र सरकारकडून तांदळाची उपलब्धता असल्याने, त्यांनी …

Read More »

खादरवाडी गावातील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन…

  बेळगाव : खादरवाडी गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 2017-18 मध्ये “नम्म ग्राम, नम्म रस्ते” योजनेतून मंजूर झालेल्या या 1.8 किलोमीटर रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. सात दिवसांत काम पूर्ण न …

Read More »

मराठी साहित्य संमेलनासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्लीला रवाना

  बेळगाव : सात दशकापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने 2004 रोजी सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनता मराठी भाषा आणि अस्मिता टिकविण्यासाठी गेली 68 वर्षे लढा देत आहे. लोकशाहीच्या मार्गाने चाललेला देशातील सगळ्यात मोठा लढा म्हणावा लागेल. आज देशाच्या राजधानीच्या ठिकाणी …

Read More »