बेळगाव : युवा समिती सीमाभाग च्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. चळवळीतून मोठा झालेला एक प्रामाणिक कार्यकर्ता आज मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षपदावर आल्यानंतर बेळगावातील मराठी माणसांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. बेळगावातल्या अनेक संस्था यशस्वीपणे चालवण्या बरोबरच सीमा लढ्याचे न्यायालयीन …
Read More »येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली दीपक दळवी साहेबांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंबीर नेतृत्व आणि सीमा लढ्यातील झुंजार व्यक्तिमत्व दीपक दळवी साहेब यांच्या निधनामुळे सीमाभागावर शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगात दळवी कुटुंबाला आधार देण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेण्यात आली. या प्रसंगी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिवंगत दीपक दळवी …
Read More »विधानसभेत मंत्र्यांकडून उत्तर न मिळाल्याने सभाध्यक्ष खादर नाराज
सभागृह स्थगित करून पडले बाहेर, तीन अधिकारी निलंबित बंगळूर : राज्याच्या विधानसभेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याबद्दल सभाध्यक्ष यू. टी. खादर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृह स्थगित करून पिठावरून बाहेर पडण्याची दुर्मीळ घटना सोमवारी घडली. दरम्यान, संतप्त झालेल्या विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांच्या नाराजीमुळे …
Read More »नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये) या ठिकाणी दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री. आर. एस. नंद्याळकर होते. तर व्यासपीठावर प्रमुख वक्ते श्री. पी. जी. पाटील सर, शाळा सुधारणा मंडळाचे …
Read More »हलगा येथील बीबी फातिमा दर्ग्याचे देवकरी धाकलू बिळगोजी यांचे निधन
बेळगाव : हलगा देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष, देवकारी पंच, प्रगतशील शेतकरी, म ए समितीचे कार्यकर्ते, बसवान गल्ली हलगा येथील रहिवासी श्री. धाकलू फकीरा बिळगोजी (वय वर्षे ८८) यांचे गुरुवार दिनांक ५ रोजी दुःखद निधन झाले. पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. धाकलू …
Read More »खानापूर तालुका पंचहमी योजनेची मासिक बैठक संपन्न; पाचही गॅरंटींचा सविस्तर आढावा
खानापूर : खानापूर तालुका गॅरेंटी योजनेची मासिक बैठक आज रोजी दिनांक 30.12.2025 रोजी तालुका पंचायत नूतन बैठक हॉलमध्ये घेण्यात आली. या बैठकीमध्ये गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी अध्यक्ष म्हणून होते. या बैठकीमध्ये पाच गॅरेंटीचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रथम महिला बालकल्याण खात्याचे अधिकारी बजंत्री यांनी गृहलक्ष्मीबाबत सविस्तर माहिती दिली. …
Read More »श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
बेळगाव : बेळगाव परिसरात अल्पवयीन मुलींवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरोधात आणि तिला त्वरित न्याय मिळावा यासाठी उद्या सोमवार दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या अन्यायाविरोधातील लढ्यात सर्व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीराम …
Read More »ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कवयित्री रेखा गद्रे, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, खजिनदार विनिता बाडगी व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित …
Read More »नगरपालिकेवरील जीर्ण भगवा ध्वज बदलण्याच्या निर्णया प्रकरणी स्वराज्य रक्षक संघटनेच्या नवनाथ चव्हाण यांना अटक, सुटका
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्वराज्य रक्षक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ नामदेव चव्हाण (रा. आदर्शनगर, निपाणी) यांनी शनिवारी (ता.१) येथे आयोजित काळादिन कार्यक्रमात बुधवारी (ता.५) नगरपालिकेवरील जीर्ण झालेला भगवा ध्वज बदलून नव्याने ध्वज फडकविणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या भावना भडकण्याची शक्यता असल्याने बुधवारी (ता.५) सकाळी त्यांना घरातूनपोलिसांनी ताब्यात …
Read More »आईच्या बाराव्या दिवशी जपली सायनेकर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी!
बेळगाव : आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून अनेकजण परोपकार करत असतात. पण आपलं दुःख विसरून दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालणारे अवलिया खूप कमी असतात. असाच एक अवलिया म्हणजे नाझर कॅम्प वडगाव येथील अभियंते ज्ञानेश्वर सायनेकर असे म्हटले जाते की दुसऱ्याच्या दुःखाला सुखाचा अस्तर लावले की आपल्या दुःखाची धार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta