Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

शिवानंद महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

  बेळगाव : भारतीय सैन्याची शौर्याची गाथा म्हणून कारगिल विजय दिवस महत्वाचा आहे. हा दिवस याची आठवण करून देतो की, आपले कित्येक जवान हसत हसत शहीद झाले पण देशासाठी प्राणपणाला लावून लढले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना कारगिल युद्धात करावा लागला. अन्न नाही, झोप नाही, वातावरणही पोषक नसताना देखील भारतीय सैन्याने …

Read More »

राज्यसभेत गोंधळ, तृणमूलच्या सात जणांसह 19 खासदारांचं एका आठवड्यासाठी निलंबन

  नवी दिल्ली : लोकसभेनंतर आता राज्यसभेमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधकांवर कारवाई करण्यात आली असून खासदारांचं निलंबन करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात तृणमूल काँग्रेसच्या सात खासदारांस 19 खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. जीएसटी आणि महागाई यासारख्या अनेक मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. राज्यसभेत हौद्यात उतरून घोषणा दिल्या. …

Read More »

आ. निंबाळकर यांच्या प्रयत्नातून पेयजल योजना जारी : महादेव कोळी

  भाजपकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न खानापूर : बहुग्राम पेयजल प्रकल्प योजनेसाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी 2018 पासून सातत्याने प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना त्यांना यश आले असून देगाव पेयजल प्रकल्पासाठी 565 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. भाजपने याचे श्रेय फुकटात लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला खानापूर काँग्रेस अध्यक्ष …

Read More »