Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये तीन दिवशीय भारत स्काऊट आणि गाईडचे शिबिर

  निपाणी (वार्ता) : स्काउट्स आणि गाईड्सचे ध्येय तरुणांना त्यांच्या पूर्ण शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षमतेपर्यंत पोहोच विण्यास मदत करणे हे,आहे. जेणेकरून ते जबाबदार नागरिक बनू शकतील. जे स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बदल घडवू शकतील हे अनुभवात्मक शिक्षणास समर्थन देते. प्रौढांच्या देखरेखीखाली लहान गटांमध्ये सहभाग. विविध प्रगतीशील …

Read More »

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

  मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. नितिन देसाई यांनी …

Read More »

प्रा. डॉ. रमेश साळुंखे यांच्या राजकीय नाटक आणि गो. पु. देशपांडे या संशोधन ग्रंथाला ‘प्रा. प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार’

    निपाणी (वार्ता) : प्रा.प्रल्हाद लुलेकर प्रतिष्ठान,औरंगाबाद’च्या वतीने मागील दोन वर्षापासून मराठी साहित्यातील समीक्षा, संशोधन आणि वैचारिक लेखनासाठी ‘प्रा.प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. २०२३ चा पुरस्कार प्रा. डॅा. रमेश साळुंखे यांच्या ‘राजकीय नाटक आणि गो.पु. देशपांडे’ या ग्रंथाला घोषित करण्यात …

Read More »

वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण केले मुलाने

  बेळगाव : गेल्या नऊ वर्षापासून कृष्णा लक्ष्मण देवगाडी याने इंडियन कराटे क्लब मच्छे येथे कराटेचे प्रशिक्षण घेतले. कृष्णा याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी सुवर्णपदके पटकावले आहेत याकरिता त्याला कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे प्रशिक्षण लाभत आहे. कृष्णाचे वडील हे सुद्धा कराटेचे प्रशिक्षण घेत होते …

Read More »

लाल बहादूर शास्त्री विद्यालयास पुस्तके प्रदान…

  बेळगाव : कोल्हापूर येथील नामांकित अशा वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नुकताच विविध पुरस्कारांचे वितरण झाले. या पुरस्कारांचे वितरण युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाले. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र व कर्नाटक सिमाभागातून दर्जेदार अशी शेकडो पुस्तके प्राप्त झाली होती. या पुस्तकातील रुपये 7000/- किंमतीची पुस्तके मणगुत्ती (ता. हुक्केरी, बेळगाव) …

Read More »

ऍड. सुधीर चव्हाण यांचा सकल मराठा समाजाच्यावतीने सन्मान

  बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वकील सुधीर चव्हाण यांचा सकल मराठा समाजाचे नेते आणि विमल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी सन्मान केला. जवळपास तीन हजार हून अधिक वकील सदस्य असलेल्या बेळगाव बार असोसिएशन या प्रतिष्ठित संघटनेच्या अध्यक्षपदी क्रियाशील कार्यकर्ते, वकील सुधीर चव्हाण यांची …

Read More »

ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री. आर. एल. पाटील गुरुजींचा सत्कार

  खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील रहिवासी व ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री. राजाराम ल. पाटील (आर.एल. गुरुजी) यांचा खानापूर तालुका निवृत्त शिक्षक संघटनेतर्फे त्यांच्या चन्नेवाडी येथील निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. खानापूर तालुका निवृत्त शिक्षक संघटना दरवर्षी पंच्याहत्तरी पार केलेल्या निवृत्त शिक्षकांचा सन्मान करते, नुकताच हा कार्यक्रम खानापूर येथे पार …

Read More »

बेळगाव शहर कार्यक्षेत्रातील निरीक्षकांच्या बदल्या

  बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय कार्य क्षेत्रातील निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे. विशेषता बेळगाव शहरातील पोलीस स्थानकात नवीन पोलीस निरीक्षक नियुक्त करण्यात आला आहे. बेळगाव शहरात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मार्केट पोलीस स्थानकात महांतेश दामन्नावर, माळ मारुती पोलीस स्थानकात जे एम कालिमिरची, कॅम्प पोलीस स्थानकात अल्ताफ मुल्ला, शहरातील …

Read More »

भारताचा विडिंजवर 200 धावांनी विजय, मालिकाही 2-1 ने खिशात

  तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजवर 200 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची आघाडी फळी ढेपाळली. विडिंजचा संपूर्ण डाव 151 धावांत संपुष्टात आला. विडिंजच्या तळाच्या फलंदाजांनी जिगरबाज फलंदाजी करत मोठी नामुष्की टाळली. शार्दूल ठाकूर याने चार विकेट घेतल्या तर मुकेश कुमार …

Read More »

वनसंवर्धन एक काळाची गरज : प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे

  कनिष्ठ राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे वनसंवर्धन निपाणी (वार्ता) : पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी वनांची अत्यंत आवश्यकता आहे. ऑक्सिजनची निर्मिती, पशु पक्षी यांचा अधिवास वातावरणातील कार्बनडायक्साईडचे प्रमाण कमी ठेवणे, अनेक फळे- फुले, मातीची धूप थांबविणे अशा अनेक कारणांसाठी वनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे वन संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन देवचंद …

Read More »