Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

कुनोमध्ये आणखी दोन चित्त्यांच्या पिलांचा मृत्यू, आतापर्यंत एकूण पाच चित्ते मृत्यूमुखी

  भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या मृत्यूची मालिका थांबायचं नाव घेत नाही. ज्वाला नावाच्या मादी चित्त्याच्या आणखी दोन पिल्लांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर मरण पावलेल्या चित्त्यांची संख्या पाच झाली आहे. यामध्ये आफ्रिकेतून आणलेल्या दोन बिबट्यांचा समावेश आहे. चित्याच्या या पिल्लांचा मृत्यू अशक्तपणामुळे आणि वाढत्या …

Read More »

बेळ्ळारी नाल्याची साफसफाई म्हणजे शेतकऱ्यांना भकास करण्याचे षडयंत्र

  बेळगाव : पावसाळ्यात पावसाचे पाणी बेळ्ळारी नाल्यातून न जाता परिसरातील शेत जमिनीमध्ये जाते. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. संभाव्य परिस्थिती ओळखून नवनिर्वाचित सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण संबंधित अधिकाऱ्यांनी करावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार बेळ्ळारी नाल्याची सफाई करण्यात येत आहे पण …

Read More »

संसदेत राष्ट्रवादी ‘आप’च्या पाठीशी; अरविंद केजरीवाल यांनी घेतली शरद पवारांची भेट

  मुंबई : केंद्र सरकारने दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भात अध्यादेश आणला असून त्याविरोधात अरविंद केजरीवाल यांनी आता विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि …

Read More »

नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा नियती फाऊंडेशनच्यावतीने सत्कार

  खानापूर : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा आज खानापूर नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा तसेच खानापूर भाजपच्या महिला प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीने मोठा विजय संपादन केला आहे. या यशाबरोबरच जबाबदारी देखील मोठी …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने दिल्ली मुक्कामी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. केपीसीसी कार्याध्यक्ष व नूतन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या आमदारांचे शिष्टमंडळ सध्या राजधानी दिल्लीत ठाण मांडून आहे. या शिष्टमंडळात सतीश जारकीहोळी यांच्यासोबत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, …

Read More »

खानापूरात कृषी खात्याच्या सवलतीच्या दरातील बी बियाणाचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते वाटप

  खानापूर : खानापूर तालुक्यात सध्या पेरणीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी कृषी खात्याकडून मिळणाऱ्या सवलतीच्या दरातील बी बियाणाच्या वाटपाच्या प्रतिक्षेत गेल्या कित्येक दिवसापासुन होते. यंदाच्या कृषी खात्याकडून सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणाऱ्या बी बियाणाचे वाटप नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर याच्याहस्ते गुरूवारी दि. २५ रोजी जांबोटी क्राॅसवरील तालुका कृषी …

Read More »

शिवजयंती मिरवणूक शांततेत उत्साहात पार पाडण्याचा निर्णय

  बेळगाव : बेळगाव शहरात येत्या शनिवारी काढण्यात येणारी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मिरवणूक शांततेत उत्साहात पार पाडण्याचा निर्णय मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ पदाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज घेण्यात आला. बेळगावात आज शिवजयंती मिरवणुकीसंदर्भात पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

‘शांताई’ मध्ये श्री स्वामी समर्थ पादुका पूजन भक्तीभावात

  बेळगाव : शहरातील शांताई वृद्धाश्रमामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका पूजन कार्यक्रम नुकताच मोठ्या भक्तीभावाने उत्साहात पार पडला. बेळगाव शहरातील आराधना संस्थेचे अध्यक्ष सुनील चौगुले यांच्या पुढाकाराने स्वामी समर्थांचे वंशज श्री श्री निलेश महाराज आणि इतर महाराजांच्या उपस्थितीत काल बुधवारी या पादुका पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शांताई वृद्धाश्रमा …

Read More »

ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने पाच दुचाकींना उडवले

  बेळगाव : ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने रस्त्याच्या बाजुला थांबलेल्या दुचाकींना उडवल्याची घटना बुधवारी (दि. २४) रात्री नऊच्या सुमारास शनिवार खुटावर घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पाच दुचाकींचे मोठे नुकसान झाले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, चन्नम्मा चौकातून शनिवार खुटाकडे निघालेल्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. …

Read More »

खानापूर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी संपुष्टात

  लवकरच नविन पदाधिकारी खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी येत्या काही दिवसांत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे खानापूर शहरातील नगरसेवकातुन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षासाठी कोणते आरक्षण येणार याची चर्चा जोरदार सुरू आहे. येत्या दोन वर्षे सहा महिन्यासाठी नुतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी राहणार आहे. मागील दोन वर्षे …

Read More »