Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

ग्रीन एनर्जी कॉरिडॉर : नवीन पॉवर लाईन्स राज्यहिताला ठरतील पूरक आणि पोषक

  बेळगाव / धारवाड : बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यांमध्ये टाकण्यात येणार्‍या नवीन पॉवर लाईन्समुळे कर्नाटकात अक्षय ऊर्जा प्रसारित करण्यात मदत होईल आणि उत्पादित ऊर्जा दक्षिण आणि पश्चिमेकडील ग्रीड्समधून कार्यक्षमतेने बाहेर काढण्यास मदत होईल. इतकेच नाही तर सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीमध्ये कर्नाटकाचे स्थान देशात बळकट होईल. अशा हालचालीमध्ये नरेंद्र-झेल्डेम ट्रान्समिशन …

Read More »

अनधिकृत लाल पिवळ्या झेंड्या विरोधी आंदोलन प्रकरणी विशेष सुनावणी

  बेळगाव : अनधिकृत लाल-पिवळ्या झेंड्याच्या विरोधी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग व कर्नाटकाचे जनसंपर्क खात्याशी पत्रव्यवहार करून अनधिकृत लाल-पिवळ्या व त्यामुळे होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान निदर्शनास आणून देण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी सल्ला-मसलत करून त्यावर कारवाई करून तो झेंडा हटवण्यास सांगण्यात आले होते. इतका राष्ट्रध्वजाचा …

Read More »

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपले विधान मागे घ्यावे

  माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणी निषेध निपाणी (वार्ता) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्याचे निपाणी सीमाभागात तीव्र पडसाद उमटले आहेत. या विधानाचा निषेध म्हणून निपाणी परिसरातील शिवप्रेमींनी बुधवारी (ता. २३) येथील बस स्थानका जवळील …

Read More »

क्षुल्लक कारणावरून युवकावर प्राणघातक हल्ला

  बेळगाव : कचरा टाकताना दुचाकीला हात लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून युवकावर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बेळगावातील भाग्यनगर येथे घडली आहे. भाग्यनगर पहिला क्रॉस येथील दत्त मंदिराजवळ काल, मंगळवारी रात्री आशिष शेणवी कचरा टाकण्यासाठी जात होता. यावेळी चुकून त्याचा हात रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला लागला. यावरून दुचाकीस्वाराने त्याच्याशी भांडण करून …

Read More »

महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही; बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडची गावं घेण्याचा आमचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

  मुंबई : “महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही. पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेले गावं घेण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच सांगलीच्या जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव आता केलेला नाही तर तो 2012 मधला आहे. आपण त्या गावांना …

Read More »

चाबूक मोर्चा संदर्भात बिजगर्णी, बेळगुंदी येथे जनजागृती

    बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या 28 नोव्हेंबर रोजी रिंग रोड विरोधात पुकारलेल्या चाबूक मोर्चा संदर्भात बिजगर्णी, बेळगुंदी येथे काल दि. 22 रोजी जनजागृती करण्यात आली. बैठकीत कल्लाप्पा भास्कर सर यांनी बहुसंख्येने शेतकरी मोर्चाला सहभागी होतील, अशी ग्वाही दिली. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, युवा नेते आर. एम. …

Read More »

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न तापणार! जत तालुक्यावर कर्नाटक सरकारचा दावा

  बेळगाव : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळं तेथील …

Read More »

येळ्ळूर येथे शुक्रवारी ‘रिंगरोड’विरोधात जनजागृती बैठक

  येळळूर : ‘रिंगरोड’विरोधात सोमवार दिनांक 28 रोजी नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘चाबूक मोर्चा’ काढण्याचा निर्णय तालुका म. ए. समितीने घेतला आहे. सदर मोर्चाला पाठिंबा देऊन जनजागृती करण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता श्रीचांगळेश्वरी देवालयात ‘जनजागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या …

Read More »

हडलगा, खैरवाड गावचा समितीला एकमुखी पाठिंबा

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अष्टप्रतिनीधी मंडळाचा दौरा दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी बेकवाड ग्रामपंचायतीच्या हडलगा आणि खैरवाड या गावांमध्ये पार पडला. म. ए. समितीच्या व्यापक कार्यकारिणीसाठी दोन्ही गावांमधून दोन प्रतिनिधी पाठविण्याचे ठरविले आहे. यावेळी हडलगा येथील सभेचे अध्यक्ष व्यंकोबा ओऊळकर होते. यावेळी गावातील समितीप्रेमी शंकर यळ्ळुरकर, …

Read More »

जळीत ऊसाला भरपाई न मिळाल्यास आंदोलन

राजू पोवार : मानकापूर जळीत ऊस क्षेत्राला भेट निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील मळी भागातील सुमारे २५ एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडली. आतापर्यंत निपाणी भागातील अनेक गावात शॉर्ट सर्किटने शेकडो एकरातील उसाचे नुकसान झाले आहे. पण आज पर्यंत हेस्कॉमतर्फे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. …

Read More »