Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील हॉटेलवर दहशतवादी हल्ला; 15 जणांचा मृत्यू

  सोमालियात मुंबई झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हल्ला झाला आहे. अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मोगादिशूमधील आहे. जिथे बंदुकधारींनी हयात हॉटेलवर गोळीबार केला आणि दोन कारचा स्फोट …

Read More »

सौंदलग्याची कन्या सौ. लता संकपाळ यांची कोगील खुर्द ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार

सौंदलगा : येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील यांनी सौंदलग्यातील रहिवासी संभाजी शिवाजी पाटील यांच्या कन्येच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सत्काराचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी ग्रामपंचायत अध्यक्षा अर्चना कोगनोळे होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतचे माजी सचिव सुभाष कुंभार यांनी सर्वांचे स्वागत करून, सरपंच पदी निवड झालेल्या सौ. लता संकपाळ यांच्या कार्याचा …

Read More »

माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुका भाजपकडून येडियुराप्पा यांचे अभिनंदन

  खानापूर (विनायक कुंभार) : भाजप केंद्रीय संसदीय मंडळ व केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खानापूर तालुका भाजपकडून माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे अभिनंदन करण्यात आले. खानापूर तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी तालुका पंचायत सदस्य सुरेश देसाई आदींनी त्यांची बेंगलोर येथे भेट घेऊन शुभेच्छा …

Read More »

टेंम्‍पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक; 2 ठार

  बेळगाव : अथणीपासून मिरज रोडवर टेंम्‍पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले. तर सुमारे 20 विद्यार्थी जखमी झाले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून ते अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकत होते. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, अथणीपासून मिरज रोडवर 3 किलोमीटरवर …

Read More »

प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू

  वृंदावन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमी उत्सवावेळी दुर्घटना घडली आहे. जन्माष्टमी उत्सवावेळी बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक भक्तगण जखमी झाले आहेत. बांके बिहारी मंदिरात मंगला आरती दरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले …

Read More »

गरबेनट्टी-खैरवाड रस्त्याची दुरावस्था; शासनाचे दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे. याचे उदाहरण म्हणेज गरबेवट्टी- खैरवाड गावाना जोडणारा 1500 फुट रस्ता असुन या रस्त्याची दयनीय अवस्था झालाी आहे. संगोळी रायन्ना वसतिगृह शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकाना या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. यावेळी रस्त्याची दुरावस्था पाहण्यासाठी …

Read More »

उद्या खानापूर तालुक्यात हेस्कॉमतर्फे विद्युत अदालत

खानापूर : खानापूर येथील ग्रामीण भागात उद्या दि. 20 ऑगस्ट रोजी हेस्कॉमतर्फे विद्युत अदालत घेण्यात येणार आहे. हेस्कॉम संदर्भातील समस्यांवर नागरिकांना आपले विचार या अदालतीत मांडता येणार आहे. खानापूर तालुक्यातील डुक्करवाडी, कारलगा, निडगल, मोदेकोप, केरवाड या गावात होणार आहे. या अदालतीत गावातील समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित उपाय योजणा करण्यात …

Read More »

भाजपकडून खालच्या पातळीचे राजकारण

  सिध्दरामय्यांचा आरोप, दुसऱ्या दिवशीही सिध्दरामय्या विरोधात भाजपची निदर्शने बंगळूर : पूरग्रस्त कोडगू जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिध्दरामय्या यांच्या गाडीवर अंडी फेकल्याच्या प्रकरानंतर आज दुसऱ्या दिवशीही चिक्कमंगळूर जिल्ह्यातील मुत्तिनकोप्पा आणि शृंगेरीजवळ त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने …

Read More »

खानापूर- रामनगर राष्ट्रीय महामार्गांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसंदर्भात शिंदोली ग्राम पंचायतच्या माध्यमातून तहसीलदार यांना निवेदन

खानापूर (उदय कापोलकर) : गेली चार वर्षे राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम रखडलेले आहे. या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या शिंदोली, गुंजी, कापोली, मोहिशेत, लोंढा, रामनगर ग्रा. पं. च्या व्याप्तीत येणाऱ्या चाळीस ते पन्नास गावातील नागरिकांना शासकीय, शैक्षणिक, वैद्यकीय आणि इतर कामासाठी खानापूर येथे दररोज यावे लागते. सदर महामार्गांवर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून …

Read More »

गर्लगुंजीत अवतरली गोकुळ नगरी

खानापूर (विनायक कुंभार) : गोकुळ अष्टमी निमित्ताने गर्लगुंजीतील शाळकरी मुलांनी बाल कृष्ण आणि राधेच्या वेशात गावात फेरी काढली. यावेळी नटून थटून आलेल्या शाळकरी मुलांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. कृष्ण वेशभूषा आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती. त्यामूळे वातावरण उल्हसित झाले. बालचमुंची ही फेरी पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली. संपूर्ण श्रावण महिन्यात …

Read More »