बेळगाव : भारत हा देश खेड्यांचा देश आहे, देशातील खेड्यांचा विकास व्हायला हवा. तेथील गृहोद्योग वाढले पाहिजेत, ग्रामीण भागात राहणाऱ्या कारागिर आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे हे महात्मा गांधींचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत, असे जलसंसाधनमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले. बेळगाव येथील काँग्रेस विहीर, वीरसौधच्या प्रांगणात गुरुवारी स्वातंत्र्याच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta