श्रीकांत होवाळ : बहुजन क्रांती मोर्चातर्फे संमेलन निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने सामान्य व्यक्तीलाही व्यवस्थेला जाब विचारण्याचा अधिकार दिला आहे. याची आठवण करून देताना सध्याच्या काळात कुणीच काही बोलताना दिसत नाही. त्यामुळे सरकार निर्ढावले आहे. असलेल्या व्यवस्थेविरोधात बोलण्याची हिंम्मत ठेवा, असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta