Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशिलकर यांच्या जीवनावारील ’रग तांबड्या मातीची… झुंज वाघाची!’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

तेऊरवाडी : महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मल्ल विष्णू जोशीलकर यांच्या जीवनावर आधारित ‘रग तांबड्या मातीची… झुंज वाघाची!’ या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. 17 रोजी आयोजित केला आहे. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे दुपारी साडेचार वाजता हा समारंभ होणार आहे. पत्रकार पी. ए. पाटील आणि सदानंद …

Read More »

कचरावाहू गाडी जाळल्या प्रकरणी समितीच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे कचरावाहू गाडी जाळल्या प्रकरणी सुळगा येथील पाच व उचगाव येथील एका अशा एकूण समितीच्या 6 कार्यकर्त्यांची सबळ पुराव्या अभावी माननीय चतुर्थ जेएमएफसी बेळगाव न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, 6 ऑक्टोबर 2014 रोजी संध्याकाळी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महापालिकेची कचरा वाहून टिप्पर केए …

Read More »

१८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाचे आयोजन

  कृतज्ञता पर्वातील विविध कार्यक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा कोल्हापूर (जिमाका) : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने शासन आणि लोकांच्या वतीने लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करून राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी ६ मे २०२२ रोजी लोकराजाला …

Read More »

संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी उमेश कत्तींचा काँग्रेसला टोला

बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले मुख्यमंत्री, पंतप्रधान, नेते यासंदर्भात निर्णय घेतील. मंत्री सुधाकर आणि गोविंद कारजोळ यांच्यावर बेंगळूरमधील ठेकेदार केम्पय्या यांनी केलेल्या विधानासंदर्भात प्रतिक्रिया देताना कत्ती …

Read More »

वेड्या बहिणीसाठी धावला भाऊ!

खानापूर : वेड्या बहिणीची वेडी ही माया असे म्हटले जाते. आपल्या भावासाठी वाट पाहत बसणारी बहीण आणि तिच्या मदतीसाठी धावून जाणारा भाऊ अशी उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. असेच एक ताजे उदाहरण खानापूर शहरात पाहायला मिळाले. मानसिकदृष्ट्या अत्यवस्थ झालेल्या एका बहिणीला मदत करण्यासाठी बेळगावातून भाऊ धावून गेला आणि त्याने तिला …

Read More »

बोगस लाभार्थीवर कारवाई न झाल्याने उपोषण 

माजी सैनिक सदाशिव शेटके यांचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन  निपाणी (वार्ता) :गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरात अनेक गावातील घरासह पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात हदनाळ (ता. निपाणी) येथील अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. ग्रामपंचायतीतर्फे सर्वे करून  त्यातील काहींचे कमी नुकसान होऊनही अधिक भरपाई दिले गेले तर …

Read More »

संकेश्वरात बोलो रे बोलो महावीर बोलोचा जयजयकार….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात बोलो रे बोलो महावीर बोलोच्या जयजयकारात महावीरांचा पालखी सोहळा गावातील प्रमुख मार्गे काढण्यात आला. अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे 24 वे तिर्थंकार वर्धमान महावीर जयंती निमित्त आज सकाळी बस्ती येथील मंदिरात महावीरांना पंचामृत अभिषेक करण्यात आला. तद्नंतर महावीरांचा पालखी सोहळा गावातील …

Read More »

संकेश्वरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. भिमनगर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर सभाभवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, …

Read More »

भाजपा ग्रामीणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

बेळगाव : भाजपा ग्रामीणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळेच आज भारत देश जगामध्ये सर्वश्रेष्ठ लोकशाही म्हणून नांदत आहे. आपल्या समाजामध्ये मुलांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या समाजाची व आपल्या कुटुंबाची प्रगती …

Read More »

ग्रामीण भागातील जनतेशी चर्चा करून समस्या निवारण करू : डॉ. सोनाली सरनोबत

खानापूर : खानापूर तालुक्यातील करीकट्टी, कक्केरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्योती कार्यक्रमाचा डॉ. सोनाली सरनोबत यांनी दीपप्रज्वलनाने शुभारंभ केला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी गावातील लोकांशी चर्चा करून समस्या लवकरात लवकर दूर केल्या जातील असे आश्वासन दिले. मंदिराच्या पुर्नबांधणीसाठी नियती फाउंडेशनवतीने निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी …

Read More »