Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

  बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ‘हार्टफुलनेस मेडीटेशन सेंटरच्या’ प्रशासक श्रीमती प्रियदर्शनी खटाव लाभल्या होत्या तर व्यासपीठावर डॉ. आसिफ कारीगर आणि कार्यक्रमाच्या कोऑर्डीनेटर सौ. …

Read More »

संत मीरा शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. शाळेच्या माधव सभागृहात प्रमुख पाहुण्या आरोग्य भारतीच्या उपाध्यक्षा हेमा आंबेवाडीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, ओमकार भारतमाता …

Read More »

म. ए. युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ…

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ आज कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा कॅम्प येथून करण्यात आला. दरवर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा पालकांचे कौतुक करावे यासाठी म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येते, आज त्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्ड …

Read More »

सर्पदंशाने बेळवट्टी येथील शेतकऱ्याचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी गावातील शेतकरी शेतात काम करीत असताना साप चावल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविंद्र कांबळे (वय 38) या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. आज सकाळी नेहमीप्रमाणे शेतात बटाटे लागवडीचे काम करीत असताना बटाट्याच्या वेली खाली साप आढळला. वेल उचलत असताना सापाने रविंद्र …

Read More »

नदीवरील पुलाचे कठडे तोडून कार थेट नदीत कोसळली; पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

  बक्सर : बिहारमधील बक्सरमध्ये गंगा नदीवर अपघाताची भयंकर घटना घडली. नदीवरील पुलाचे कठडे तोडून भरधाव वेगात आलेली स्कार्पियो कार थेट नदीमध्ये कोसळली. कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री वीर कुंवर सिंह पुलावर ही अपघाताची घटना घडली. गंगा नदीवर रात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. कारमधील एका व्यक्तीचा मृतदेह …

Read More »

युद्ध नको, शांतीचा उपासक बुद्ध हवा : प्राचार्य आनंद मेणसे

  बेळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बेळगाव यांच्यावतीने शुक्रवार दिनांक 20 जून रोजी “युद्ध नको बुद्ध हवा” या विषयाला अनुसरून प्राचार्य आनंद मेणसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे कार्यकर्ते अर्जुन चौगुले होते. प्राचार्य आनंद मेणसे यांनी आपल्या व्याख्यानात गेल्या अनेक दशकापासून इस्त्रायल व पॅलेस्टाईन …

Read More »

मोदी सरकारने आरोग्य समस्या ‘समग्र’ दृष्टिकोनातून सोडवल्या अमित शहा; आदिचुंचनगिरी विद्यापीठ कॅम्पसचे उद्घाटन

  बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या जनतेला भेडसावणाऱ्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठीच्या समग्र दृष्टिकोनाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता.२०) कौतुक केले. आदिचुंचनगिरी विद्यापीठ (एसीयु) बंगळूर कॅम्पसचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. “आपले नेते आणि पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये म्हटले होते की गरिबीचा सर्वात मोठा …

Read More »

खानापूरच्या जनतेला “इंदिरा कॅन्टीन”चा लाभ : माजी आमदार, एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर : काँग्रेस सरकार नेहमीच गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी जनतेसाठी नवनवीन उपक्रम राबवत असते. यातून सरकारची जनतेप्रती असलेली बांधिलकी असते. इंदिरा कॅन्टीन ही संकल्पना सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना काँग्रेस सरकारने कर्नाटक राज्यात 2013 ते 2018 या काळात सुरू केलेला प्रकल्प आहे. खानापूर तालुक्यात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यासंदर्भात 2018 ते 2023 या …

Read More »

माजी आमदार कै. काकासाहेब पाटील हे सामान्य जनतेचे नेते : मंत्री सतीश जारकीहोळी

  सर्वपक्षीय शोकसभा निपाणी : एका सामान्य कुटुंबात जन्मलेले काकासाहेब पाटील यांनी निपाणी मतदारसंघाचे तीन वेळा आमदार म्हणून काम केले आहे. सामान्य कुटुंबांच्या वेदना काय असतात त्यांना चांगल्या माहीत होत्या. त्यांनी आयुष्यभर संघर्ष करून लोकांना न्याय मिळवून दिला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कायमस्वरूपी कामे केली असली तरी त्यांची काही कामे …

Read More »

आझम नगर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य….

  बेळगाव : आझम नगरच्या केएलई कंपाऊंडजवळील पहिला क्रॉस अक्षरशः कचरा डेपोसारखा दिसू लागला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक महापालिकेच्या दुर्लक्षाला जबाबदार धरत आहेत. आझम नगरला महापालिकेकडून पूर्णपणे दुर्लक्षित केले जात आहे. कचरा उचलणारी गाडी दररोज येत नाही. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. गाडी तीन दिवसांतून एकदा येते. परिणामी, …

Read More »