Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

सीमाकवी रवींद्र पाटील यांचा माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते विशेष गौरव

  कारवे (ता. चंदगड): राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बुद्रुक येथील सीमाकवी, शिक्षक, पत्रकार व साहित्यिक रवींद्र पाटील यांचा जिल्हास्तरीय नवोपक्रम पुरस्कार आणि ३३व्या कराड साहित्य संमेलनातील विशेष सन्मान प्राप्त केल्याबद्दल पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार श्री. दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या गौरव समारंभात त्यांना …

Read More »

अभिनेते कमल हासन यांचे कन्नड भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य; कर्नाटकात तीव्र निषेध

  बेंगळुरू : चेन्नई येथे झालेल्या आगामी ‘ठग लाइफ’ या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमादरम्यान दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी एक वक्तव्य केले. यावरून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत. कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला आहे, असे ते या कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून कन्नड समर्थक संघटना आणि नेत्यांनी तीव्र …

Read More »

“आमची नदी आमचा हक्क” संघटनेच्यावतीने 3 जून रोजी मोर्चा

  खानापूर : कळसा भांडूरा प्रकल्पामुळे पश्चिम घाटातील भीमगड अभयारण्य वनसंपदा तसेच जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकाला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी सुमारे 1500 किलोमीटर वाहत जाते आणि समुद्राला मिळते. त्याचप्रमाणे म्हादाई, कळसा भांडूरा, अघनाशिनी या नद्या देखील नैसर्गिकरित्या समुद्राला जाऊन मिळतात. …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी १ जून १९८६ रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या व सीमाप्रश्नासाठी आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. तरी …

Read More »

अथणी येथे ओढ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

  अथणी : अथणी तालुक्यातील संबरगी गावात मंगळवारी संध्याकाळी अग्रणी ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करताना दोन मुले आणि एका बैलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक संजय कांबळे (९) आणि गणेश संजय कांबळे (७) अशी मृत मुलांची नावे आहेत. ते आपल्या वडिलांसोबत संबरगी गावापासून नागनूर पी. गावाकडे बैलगाडीने जात असताना अग्रणी …

Read More »

महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

  नवी दिल्ली : विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात …

Read More »

खानापूर तालुक्यातील जंगल, धबधब्यांच्या ठिकाणी प्रवेश बंदी

  बेळगाव : पावसाळ्यात खानापूर तालुक्यातील वनक्षेत्रे आणि धबधब्यांना पर्यटकांना भेट देण्यास वन विभागाने कडक बंदी घातली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि वन्यजीवांना धोका असल्याने पर्यटक, विशेषतः तरुणाई सोशल मीडियावर रेलचेल करताना आढळल्यास गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील निसर्गरम्य परिसर व धबधबे …

Read More »

संभाव्य पूर परिस्थितीवर अंतरराज्यीय समन्वय बैठक; पूर व्यवस्थापनासाठी ठोस योजना आखण्याचे नियोजन

  कोल्हापूर (जिमाका) : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण अंतरराज्यीय समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सांगली तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांच्या प्रशासनांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत एकत्र येऊन पावसाळ्यातील धोका कमी करण्यासाठी उपाययोजना …

Read More »

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : माजी मंत्र्याच्या मुलासह 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी

  पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेला आसरा देणाऱ्या ५ जणांना पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्नाटकातील माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. प्रीतम पाटीलसह मावळमधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक, साताऱ्यातील राहुल जाधव, अमोल जाधव, तळेगाव …

Read More »

हर्षदा सुंठणकर व स्नेहल पोटे ‘शब्दाक्षरी’ राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय

  बेळगाव : महाराष्ट्र मंडळ, बेंगळुरू यांनी मराठी भाषेवर आधारित स्पर्धा आयोजित केली होती. यंदाचे अभिजात मराठी दर्जा मिळाल्याचे औचित्य साधत, मंडळाने “शब्दाक्षरी” ही स्पर्धा अखिल कर्नाटकासाठी भरवली होती. गाण्याची जशी वेगवेगळ्या फेऱ्यांची अंताक्षरी असते तशी मराठी शब्दांवर, साहित्यावर, गाण्यांवर आधारीत विविध रंजक फेऱ्यांची ही अनोखी स्पर्धा, शब्दाक्षरी झाली. स्पर्धेत …

Read More »