बंगळूर : भाजप आणि आरएसएस सामाजिक न्यायावर विश्वास ठेवत नाहीत. ते यासाठी वचनबद्धही नाहीत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटण तालुक्यातील तुबिनाकेरे हेलिपॅडवर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जर आपण शंभर वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर त्यांनी नेहमीच सामाजिक न्यायाला विरोध केला आहे. मिलर कमिशनपासून ते आजतागायत नलवाडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta